PHOTO | चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा पडाल आजारी!

जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते.

| Updated on: May 25, 2021 | 2:49 PM
प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.

प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.

1 / 6
बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेले पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचन शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेले पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचन शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

2 / 6
चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

3 / 6
आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून चहानंतर कोणतीही आंबट गोष्ट खाऊ नये.

आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून चहानंतर कोणतीही आंबट गोष्ट खाऊ नये.

4 / 6
चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पाचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.

चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पाचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.

5 / 6
चहाबरोबर किंवा नंतर कच्च्या गोष्टी खाऊ नयेत. यामुळे आपल्या पोट आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते. चहा, अंकुरलेले धान्य आणि उकडलेले अंडे असलेले सलाड खाणे टाळले पाहिजे.

चहाबरोबर किंवा नंतर कच्च्या गोष्टी खाऊ नयेत. यामुळे आपल्या पोट आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते. चहा, अंकुरलेले धान्य आणि उकडलेले अंडे असलेले सलाड खाणे टाळले पाहिजे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.