AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरास ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळाली, आता दिसू लागले, कारण… मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

उजनी धरणाचे पाणी झपाटयाने कमी झाल्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे पळसनाथाचे हेमाडपंथी मंदिर उघडे झाले आहे. ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे पळसदेवकरांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहे. अदभूत, नयनरम्य अशी उजनी जलाशयातील पुरातन पळसनाथ मंदिराचे विशेष फोटो...

| Updated on: May 18, 2024 | 1:01 PM
Share
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलो मीटरवर भीमानदीच्या पात्रात उजीन धरण बांधले गेले. १९७५ साली बांधल्या गेलेल्या या धरणामुळे अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथांच्या मंदिरास जलसमाधी मिळाली होती.

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलो मीटरवर भीमानदीच्या पात्रात उजीन धरण बांधले गेले. १९७५ साली बांधल्या गेलेल्या या धरणामुळे अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथांच्या मंदिरास जलसमाधी मिळाली होती.

1 / 6
आता तब्बल ५० वर्षांनी उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे. यामुळे ५० वर्षे पाण्यात लाटांशी झुंज देणारे हे मंदिर उघडे झाले आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय. हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत.

आता तब्बल ५० वर्षांनी उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे. यामुळे ५० वर्षे पाण्यात लाटांशी झुंज देणारे हे मंदिर उघडे झाले आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय. हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत.

2 / 6
पळसनाथांच्या मंदिर किती जुने आहे, त्याची माहिती नसली तरी ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात "पलाशतीर्थ" म्हणून आढळून येते. या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले आहे. शिखर साप्तभूमी पद्धतीची बांधले आहे.

पळसनाथांच्या मंदिर किती जुने आहे, त्याची माहिती नसली तरी ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात "पलाशतीर्थ" म्हणून आढळून येते. या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले आहे. शिखर साप्तभूमी पद्धतीची बांधले आहे.

3 / 6
मंदिराच्या शिखरासाठी पक्क्या विटा चुना वापरण्यात आला आहे. मंदिरासमोर भव्य सभा मंडप, गाभारा, उंच शिखर, लांब लांब शिळा, विविध  मदनिका, अलासकन्या, सूरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्या अशा मुर्त्या मंदिरात आहे.

मंदिराच्या शिखरासाठी पक्क्या विटा चुना वापरण्यात आला आहे. मंदिरासमोर भव्य सभा मंडप, गाभारा, उंच शिखर, लांब लांब शिळा, विविध मदनिका, अलासकन्या, सूरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्या अशा मुर्त्या मंदिरात आहे.

4 / 6
मंदिरातील चौकोनी खांब, वर्तुलाकुर्ती पात्रे, पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात. या शिल्पा मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर पार्वती तसेच रामायण, महाभारत आणि इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प आहेत.

मंदिरातील चौकोनी खांब, वर्तुलाकुर्ती पात्रे, पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात. या शिल्पा मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर पार्वती तसेच रामायण, महाभारत आणि इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प आहेत.

5 / 6
मंदिरात अफलातून अप्रतिम कोरीव काम केले आहे. मंदिराची जडण घडण वाख्यान्या जोगी आहे. उजनी जलाशयातील पाण्याची पातळी मायनसमध्ये आली आहे. यामुळे उजनी धरणाच्या पोटात असणारे ऐतिहासीक शिल्पे दिसू लागले आहेत.

मंदिरात अफलातून अप्रतिम कोरीव काम केले आहे. मंदिराची जडण घडण वाख्यान्या जोगी आहे. उजनी जलाशयातील पाण्याची पातळी मायनसमध्ये आली आहे. यामुळे उजनी धरणाच्या पोटात असणारे ऐतिहासीक शिल्पे दिसू लागले आहेत.

6 / 6
Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.