AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | सावधान !, 2022 मध्ये या 5 राशींच्या लोकांना संकटाचा सामना करावा लागणार, तुमची रास यामध्ये आहे का ?

2022 हे नवीन वर्ष अनेक चांगल्या-वाईट घटना आपल्या सोबत घेऊन आले.कुंडलीवरून हे वर्ष कोणत्या राशीसाठी चांगले आणि कोणत्या राशीसाठी अशुभ आहे हे कळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात राशीभविष्य 2022 नुसार हे वर्ष 5 राशीच्या लोकांसाठी धोकादायक आहे.

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 2:57 PM
Share
मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी त्यांच्या करिअरमध्ये प्रथम नुकसान आणि नंतर फायदा होईल. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करा. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याशी निगडीत समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात.

मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी त्यांच्या करिअरमध्ये प्रथम नुकसान आणि नंतर फायदा होईल. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करा. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याशी निगडीत समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात.

1 / 5
मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात 2022 मध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याच्या समस्या असू शकतात. या वर्षात आरोग्याबाबत काळजी घ्या.

मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात 2022 मध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याच्या समस्या असू शकतात. या वर्षात आरोग्याबाबत काळजी घ्या.

2 / 5
कर्क राशीच्या लोकांसाठी 2022 आव्हानात्मक असू शकते. एप्रिलमध्ये शनीच्या राशी बदलामुळे जीवनात मोठा बदल होईल. आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

कर्क राशीच्या लोकांसाठी 2022 आव्हानात्मक असू शकते. एप्रिलमध्ये शनीच्या राशी बदलामुळे जीवनात मोठा बदल होईल. आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

3 / 5
कन्या राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका.

4 / 5
धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष तणावाचे राहील. दक्षता न घेतल्यास जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात.

धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष तणावाचे राहील. दक्षता न घेतल्यास जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.