AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे आहे भारताचे चायनीज नाव; तुमची पण उंचावले मान, म्हणाल क्या बात

India-China : दक्षिण उपखंडात भारतीय संस्कृती ही सर्वात जुनी आहे. जग भारताकडे पूर्वीपासूनच आकर्षीत होते. रोम साम्राज्य असो वा कोलंबस प्रत्येकाला भारताकडे यायचे होते. आपला शेजारील चीनमधील नागरीकही भारताविषयी असंच प्रेम राखून आहेत.

| Updated on: Aug 31, 2025 | 3:38 PM
Share
भारतीय उपखंडात भारतीय संस्कृती जुनी आहे. ही समृद्ध सभ्यता आहे. जगातील अनेक साम्राज्यांना भारताची मोहिनी होती. इतिहासाच्या पानावर भारताला आर्यावर्त, भारतवर्ष, जंबूद्वीप,सप्तसिंधु, भारतखंड,द्रविडदेश, प्रजापती, सनातन भूमी अशा विविध नावांनी ओळखले जायचे. सध्या भारताला हिंदूस्थान, इंडिया नावाने ओळखले जाते.

भारतीय उपखंडात भारतीय संस्कृती जुनी आहे. ही समृद्ध सभ्यता आहे. जगातील अनेक साम्राज्यांना भारताची मोहिनी होती. इतिहासाच्या पानावर भारताला आर्यावर्त, भारतवर्ष, जंबूद्वीप,सप्तसिंधु, भारतखंड,द्रविडदेश, प्रजापती, सनातन भूमी अशा विविध नावांनी ओळखले जायचे. सध्या भारताला हिंदूस्थान, इंडिया नावाने ओळखले जाते.

1 / 6
जगातील सर्वच देश सध्या भारताला इंडिया नावाने ओळखतात. पण आपला शेजारचा देश चीनची संस्कृती पण अत्यंत जुनी आहे.

जगातील सर्वच देश सध्या भारताला इंडिया नावाने ओळखतात. पण आपला शेजारचा देश चीनची संस्कृती पण अत्यंत जुनी आहे.

2 / 6
भारताविषयी या देशात अनेकांना आकर्षण होते. ते भारताच्या शोधासाठी अनेक आव्हानं पार करून आली. पण ही लोक भारताला कोणत्या नावानं ओळखतात तुम्हाला माहिती आहे का?

भारताविषयी या देशात अनेकांना आकर्षण होते. ते भारताच्या शोधासाठी अनेक आव्हानं पार करून आली. पण ही लोक भारताला कोणत्या नावानं ओळखतात तुम्हाला माहिती आहे का?

3 / 6
चीनमध्ये भारताला जुन्या काळी  “तिआनझु” (Tianzhu) असं म्हटल्या जायचे. हे नाव बौद्ध परंपरेशी जोडल्या गेले आहे. त्याचा अर्थ होतो स्वर्गीय भूमी, मानव जातीसाठी आदर्श ठिकाण. भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये पोहचला. तेव्हा चीनी लोक भारताला तिआनझू असे म्हणत.

चीनमध्ये भारताला जुन्या काळी “तिआनझु” (Tianzhu) असं म्हटल्या जायचे. हे नाव बौद्ध परंपरेशी जोडल्या गेले आहे. त्याचा अर्थ होतो स्वर्गीय भूमी, मानव जातीसाठी आदर्श ठिकाण. भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये पोहचला. तेव्हा चीनी लोक भारताला तिआनझू असे म्हणत.

4 / 6
महान सम्राट अशोक याच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चीनमध्ये दूत पाठवण्यात आले होते. त्यांनी बौद्ध पंरपरा, संस्कृती, ज्ञानाचा तिथे प्रसार आणि प्रचार केला.

महान सम्राट अशोक याच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चीनमध्ये दूत पाठवण्यात आले होते. त्यांनी बौद्ध पंरपरा, संस्कृती, ज्ञानाचा तिथे प्रसार आणि प्रचार केला.

5 / 6
भारताचे अजून एक नाव चीनमध्ये प्रचलित आहे. इंडू (Yindu) असे ते नाव आहे. बहुधा ते सिंधु या नावाचा अपभ्रंश असावे. इंडू हे आताचा चीनमध्ये भारताविषयीचे सर्वात जुने नाव आहे.

भारताचे अजून एक नाव चीनमध्ये प्रचलित आहे. इंडू (Yindu) असे ते नाव आहे. बहुधा ते सिंधु या नावाचा अपभ्रंश असावे. इंडू हे आताचा चीनमध्ये भारताविषयीचे सर्वात जुने नाव आहे.

6 / 6
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.