AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळ गजबजले, गर्दीचा हा महापूर पाहा

शनिवार अन् रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने वर्षासहलीसाठी निघाले आहे. यामुळे अनेक पर्यटन स्थळे चांगलीच गजबजली आहेत. सिंधुदुर्गमधील आंबोलीत पर्यटकांचा महापूर आलाय.

| Updated on: Jul 16, 2023 | 4:18 PM
Share
विकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आंबोलीत तुफान गर्दी झाली आहे. राज्यासह परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबोलीत दाखल झाले आहेत.

विकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आंबोलीत तुफान गर्दी झाली आहे. राज्यासह परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबोलीत दाखल झाले आहेत.

1 / 5
रस्त्याच्या कडेला असलेल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या गर्दीचे मोठे लोंढेच्या लोंढे उसळले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या गर्दीचे मोठे लोंढेच्या लोंढे उसळले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

2 / 5
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा आहे.

3 / 5
आंबोली प्रमाणे सिंधुदुर्गमधील मांगली धबधबा आकर्षणाचे केंद्र आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर मांगोली हा धबधबा आहे. या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी गर्दी झालीय.

आंबोली प्रमाणे सिंधुदुर्गमधील मांगली धबधबा आकर्षणाचे केंद्र आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर मांगोली हा धबधबा आहे. या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी गर्दी झालीय.

4 / 5
मांगोली धबधबा उंच डोंगर कपारीतून कोसळतो. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आता आकर्षित करत आहे.

मांगोली धबधबा उंच डोंगर कपारीतून कोसळतो. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आता आकर्षित करत आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.