AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | चुकूनही दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, वाईट काळ सुरु झालाच म्हणून समजा

इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास होतात. इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येते आणि अनेक प्रकारे हानी पोहोचवते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Apr 20, 2022 | 8:18 AM
Share
आपण खूप काम करतो पण कधीकधी आपल्यासा हवे तसे फळ मिळत नाही. आपल्याकडे कितीही गोष्टी असल्यातरी अनेकदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याचा मोह आवरत नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत हे करणे ठीक आहे, परंतु इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास होतात. इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येते आणि अनेक प्रकारे हानी पोहोचवते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

आपण खूप काम करतो पण कधीकधी आपल्यासा हवे तसे फळ मिळत नाही. आपल्याकडे कितीही गोष्टी असल्यातरी अनेकदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याचा मोह आवरत नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत हे करणे ठीक आहे, परंतु इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास होतात. इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येते आणि अनेक प्रकारे हानी पोहोचवते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते, ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही. इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी ही घातक असते.

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते, ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही. इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी ही घातक असते.

2 / 6
दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते. कोणाचे दागिने घालायला देऊ नयेत आणि कोणाचेही दागिने वापरू नयेत. अन्यथा, त्याचा आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.

दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते. कोणाचे दागिने घालायला देऊ नयेत आणि कोणाचेही दागिने वापरू नयेत. अन्यथा, त्याचा आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.

3 / 6
शूज आणि चप्पल यांचा संबंध शनिशी असल्याचे मानले जाते. इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा शनिदोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो, त्यामुळे इतरांच्या पादत्राणे कधीही वापरू नका. त्याच प्रमाणे तुटलेल्या चपला ही वापरु नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते.

शूज आणि चप्पल यांचा संबंध शनिशी असल्याचे मानले जाते. इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा शनिदोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो, त्यामुळे इतरांच्या पादत्राणे कधीही वापरू नका. त्याच प्रमाणे तुटलेल्या चपला ही वापरु नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते.

4 / 6
घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाशीही असतो. दुसऱ्याचे घड्याळ मागून कधीही घालू नका, नाहीतर तुमचा वाईट काळ सुरू होईल. इतरांचे घड्याळ वापरणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घातक असते.

घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाशीही असतो. दुसऱ्याचे घड्याळ मागून कधीही घालू नका, नाहीतर तुमचा वाईट काळ सुरू होईल. इतरांचे घड्याळ वापरणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घातक असते.

5 / 6
 वास्तुशास्त्रात कोणाचेही कलम म्हणजेच पेन घेणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले आहे. असे केल्याने करिअर-व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.  टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

वास्तुशास्त्रात कोणाचेही कलम म्हणजेच पेन घेणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले आहे. असे केल्याने करिअर-व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो. टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

6 / 6
Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.