AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री कपडे धुतल्यास आयुष्याला ग्रहण, वास्तूशास्त्रात सांगितला आहे भयंकर परिणाम!

आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

| Updated on: Feb 05, 2026 | 12:10 AM
Share
आजकाल लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. अगोदर लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता मात्र धकाधकीच्या आयुष्यात सगळं काही बदललं आहे. लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात. आजकाल तर काही लोक रात्रपाळीतही काम करतात.

आजकाल लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. अगोदर लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता मात्र धकाधकीच्या आयुष्यात सगळं काही बदललं आहे. लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात. आजकाल तर काही लोक रात्रपाळीतही काम करतात.

1 / 5
आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

2 / 5
वास्तूशास्त्रात रात्री कपडे धुण्याचे काही तोटे सांगितलेले आहेत. तुम्ही ही चूक वेळी सुधारल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार दिवसा सूर्याची उर्जा सक्रिय असते. सकाळी आणि दुपारी वातावरणात सकारात्मकता असते. तर रात्रीची वेळ ही तामसिक उर्जेची असते असे सांगितले जाते.

वास्तूशास्त्रात रात्री कपडे धुण्याचे काही तोटे सांगितलेले आहेत. तुम्ही ही चूक वेळी सुधारल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार दिवसा सूर्याची उर्जा सक्रिय असते. सकाळी आणि दुपारी वातावरणात सकारात्मकता असते. तर रात्रीची वेळ ही तामसिक उर्जेची असते असे सांगितले जाते.

3 / 5
वास्तूशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. अशा स्थितीत रात्री कपडे धुवून ते बाहेर वाळायला घातले तर  कपडे नकारात्मक उर्जा ग्रहण करू शकतात. असे कपडे नंतर परिधान केले जातात. त्यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा परिणाम माणवावरही होऊ शकतो.

वास्तूशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. अशा स्थितीत रात्री कपडे धुवून ते बाहेर वाळायला घातले तर कपडे नकारात्मक उर्जा ग्रहण करू शकतात. असे कपडे नंतर परिधान केले जातात. त्यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा परिणाम माणवावरही होऊ शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (सर्व फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सर्व फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.