AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समर-स्वानंदीमध्ये गोड तू तू मैं मैं; प्रेक्षक म्हणाले ‘पहिल्यांदा काहीतरी चांगलं..’

अधिरा आणि स्वानंदीच्या नव्या आयुष्यात काय बदल बघायला मिळणार, हे मालिकेच्या पुढील भागात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Dec 04, 2025 | 4:41 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. समर–स्वानंदीच्या कुटुंबात घडलेल्या अलीकडील घटनांनी घरातील वातावरणाला नवं वळण दिलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. समर–स्वानंदीच्या कुटुंबात घडलेल्या अलीकडील घटनांनी घरातील वातावरणाला नवं वळण दिलं आहे.

1 / 6
स्वानंदीच्या वडिलांनी राजवाडे घरातील दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही रक्कम राजवाडे यांच्या घरी परत देण्यासाठी जात असताना अंशुमनने गुंडांकरवी ती रक्कम चोरी केली, ज्यामुळे स्वानंदीचे बाबा अत्यंत दुःखी झाले.

स्वानंदीच्या वडिलांनी राजवाडे घरातील दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही रक्कम राजवाडे यांच्या घरी परत देण्यासाठी जात असताना अंशुमनने गुंडांकरवी ती रक्कम चोरी केली, ज्यामुळे स्वानंदीचे बाबा अत्यंत दुःखी झाले.

2 / 6
ही परिस्थिती हाताळताना स्वानंदीने पोलिसांची मदत घेऊन चोरी गेलेली रक्कम शोधून काढली आणि ती त्वरित राजवाडे कुटुंबाकडे परत दिली. तिच्या या प्रामाणिक आणि निर्णायक कृतीमुळे बाबा आणि समरमधील तणाव कमी झाला. समरला प्रथमच जाणवल की या घरातील सर्वजण वाईट नाहीत आणि गैरसमजांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे.

ही परिस्थिती हाताळताना स्वानंदीने पोलिसांची मदत घेऊन चोरी गेलेली रक्कम शोधून काढली आणि ती त्वरित राजवाडे कुटुंबाकडे परत दिली. तिच्या या प्रामाणिक आणि निर्णायक कृतीमुळे बाबा आणि समरमधील तणाव कमी झाला. समरला प्रथमच जाणवल की या घरातील सर्वजण वाईट नाहीत आणि गैरसमजांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे.

3 / 6
याचदरम्यान, समरच्या सतत नाक बंद राहण्याच्या त्रासामुळे आणि औषधांमुळे स्वानंदीने त्याच्या आरोग्याकडे पाहून त्याला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या मार्गदर्शनामुळे समरला शारीरिक आणि मानसिक आरामाची नव्याने ओळख होते, यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होताना दिसणार आहेत.

याचदरम्यान, समरच्या सतत नाक बंद राहण्याच्या त्रासामुळे आणि औषधांमुळे स्वानंदीने त्याच्या आरोग्याकडे पाहून त्याला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या मार्गदर्शनामुळे समरला शारीरिक आणि मानसिक आरामाची नव्याने ओळख होते, यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होताना दिसणार आहेत.

4 / 6
दुसरीकडे, अधिराला  सततच्या कौटुंबिक दडपणामुळे मानसिक थकवा जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने डंबेल्स आणि मोठा स्पीकर अशा जिम साधनांची व्यवस्था करून घरातच जोरदार झुम्बा सुरू करायचा निर्णय घेतलाय. या मोठ्या आवाजामुळे घरातील मोठ्यांना तसंच शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो.

दुसरीकडे, अधिराला सततच्या कौटुंबिक दडपणामुळे मानसिक थकवा जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने डंबेल्स आणि मोठा स्पीकर अशा जिम साधनांची व्यवस्था करून घरातच जोरदार झुम्बा सुरू करायचा निर्णय घेतलाय. या मोठ्या आवाजामुळे घरातील मोठ्यांना तसंच शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो.

5 / 6
शेवटी शेजारी वर येऊन आवाजाबाबत नाराजी व्यक्त करतात  आणि अधिरावर समाजातील शांतता भंग केल्याचा आरोप करतात. या संपूर्ण घटनेने कुटुंबातील बदलतं समीकरण आणि प्रत्येकाच्या संघर्षांचे नवे पैलू समोर येतात.

शेवटी शेजारी वर येऊन आवाजाबाबत नाराजी व्यक्त करतात आणि अधिरावर समाजातील शांतता भंग केल्याचा आरोप करतात. या संपूर्ण घटनेने कुटुंबातील बदलतं समीकरण आणि प्रत्येकाच्या संघर्षांचे नवे पैलू समोर येतात.

6 / 6
Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा