AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याचे उत्पादन घसरले, आवक कमी झाल्यामुळे दर वाढले

मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 07, 2023 | 3:31 PM
Share
भाजीपाल्याचे उत्पादन घसरल्याचं पाहायला मिळत आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

भाजीपाल्याचे उत्पादन घसरल्याचं पाहायला मिळत आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

1 / 5
मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १००  रुपयांपर्यंत गेले आहेत.

मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

2 / 5
कोथिंबीर २४० तर उन्हाळ्यात २०० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता फक्त २० रुपये आहे. गेल्या आठवड्यात ते ८० रुपये किलो होते.

कोथिंबीर २४० तर उन्हाळ्यात २०० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता फक्त २० रुपये आहे. गेल्या आठवड्यात ते ८० रुपये किलो होते.

3 / 5
बाजारात आवक वाढल्याने लिंबाचे दर पडले आहेत. मात्र, इतर भाजीपाला आवक वाढताच दर कमी होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.  लिलावात महाग मिळत असल्याने विक्रेते मोजकी खरेदी करतात.

बाजारात आवक वाढल्याने लिंबाचे दर पडले आहेत. मात्र, इतर भाजीपाला आवक वाढताच दर कमी होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात महाग मिळत असल्याने विक्रेते मोजकी खरेदी करतात.

4 / 5
टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते ११० रुपये किलोदरम्यान पोहोचले आहेत.

टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते ११० रुपये किलोदरम्यान पोहोचले आहेत.

5 / 5
Follow Us
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...