AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!

अनेकजण संध्याकाळ झाली की घरी दिवा लावतात. परंतु दिवा लावताना काही नियम माहिती असणे गरजेचे आहे. कारण हे नियम न पाळल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

| Updated on: Feb 01, 2026 | 7:19 PM
Share
संध्याकाळी घरात दिवा लावणे ही फक्त एक परंपरा नाही. या दिवा लावण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. घरात दिवा लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते. परंतु दिवा लावताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवा लावताना चूक केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

संध्याकाळी घरात दिवा लावणे ही फक्त एक परंपरा नाही. या दिवा लावण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. घरात दिवा लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते. परंतु दिवा लावताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवा लावताना चूक केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
 वास्तूशास्त्रानुसार घरात सूर्यास्तानंतरच दिवा लावायला हवा. जेव्हा सूर्यास्त होतो, तेव्हा आपण काम करून थकून गेलेलो असतो. त्यामुळेच सकारात्मक उर्जा कमी असते. अशा स्थितीत दिवा लावल्यास सकारात्मक उर्जा पुन्हा संचारते. म्हणूनच सूर्यास्तानंतरच दिवा लावावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

वास्तूशास्त्रानुसार घरात सूर्यास्तानंतरच दिवा लावायला हवा. जेव्हा सूर्यास्त होतो, तेव्हा आपण काम करून थकून गेलेलो असतो. त्यामुळेच सकारात्मक उर्जा कमी असते. अशा स्थितीत दिवा लावल्यास सकारात्मक उर्जा पुन्हा संचारते. म्हणूनच सूर्यास्तानंतरच दिवा लावावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
दिवा लावण्याची जागाही खूप महत्त्वाची असते. मंदिरात किंवा घरात उत्तर-पूर्व दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरात मंदीर नसते, त्या घरातील लोकांनी घराच्या मुख्य द्वारापाशी दिवा लावावा. असे केल्याने घरात येणारी नकारात्मक उर्जा थांबते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

दिवा लावण्याची जागाही खूप महत्त्वाची असते. मंदिरात किंवा घरात उत्तर-पूर्व दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरात मंदीर नसते, त्या घरातील लोकांनी घराच्या मुख्य द्वारापाशी दिवा लावावा. असे केल्याने घरात येणारी नकारात्मक उर्जा थांबते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
दिवा लावताना तुम्ही कोणते तुप किंवा तेल लावता यालाही वेगळे महत्त्व आहे. तुपाच्या मदतीने लावलेला दिवा हा वातावरण शुद्ध करतो, असे सांगितले जाते. त्यामुळे घरात शांतता नांदते. दिवा लावताना तो स्वच्छ असावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

दिवा लावताना तुम्ही कोणते तुप किंवा तेल लावता यालाही वेगळे महत्त्व आहे. तुपाच्या मदतीने लावलेला दिवा हा वातावरण शुद्ध करतो, असे सांगितले जाते. त्यामुळे घरात शांतता नांदते. दिवा लावताना तो स्वच्छ असावा. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड