AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराज यांनी डायरीत लिहिले काय? ते वाचताच बदलले अनेकांचे जीवन

Premanand Maharaj Diary : वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज हे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल आहेत. त्यांचे विचार अनेकांना पटतात. अनेक जण त्यांचे चाहते आहेत. त्यांनी जीवनाचे काही रहस्य, गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. त्या त्यांनी डायरीत नोंद केल्या आहेत .

| Updated on: Aug 29, 2025 | 2:13 PM
Share
प्रेमानंद महाराज हे त्यांच्या डायरीत संत, महापुरुषांचे विचार, कथा नोंदवतात. महाराज असे अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यात त्यांना एक विचार भावला आणि तो त्यांनी पटकन नोंदवला.

प्रेमानंद महाराज हे त्यांच्या डायरीत संत, महापुरुषांचे विचार, कथा नोंदवतात. महाराज असे अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यात त्यांना एक विचार भावला आणि तो त्यांनी पटकन नोंदवला.

1 / 6
प्रेमानंद महाराजांनी डायरीत एक प्रभावशाली वाक्य लिहिले आहे. तुम्ही जसा विचार करता, तसेच होता. तुम्ही स्वतःविषयी जो भाव आणणार तसेच तुम्ही असणार

प्रेमानंद महाराजांनी डायरीत एक प्रभावशाली वाक्य लिहिले आहे. तुम्ही जसा विचार करता, तसेच होता. तुम्ही स्वतःविषयी जो भाव आणणार तसेच तुम्ही असणार

2 / 6
तुम्हाला जसे व्हायचे आहे, तसा विचार अगोदर करा. तुम्ही सतत तसाच विचार करत राहिला तर तुम्ही तसेच व्हाल यात तिळमात्र शंका नाही, असे महाराज म्हणतात.

तुम्हाला जसे व्हायचे आहे, तसा विचार अगोदर करा. तुम्ही सतत तसाच विचार करत राहिला तर तुम्ही तसेच व्हाल यात तिळमात्र शंका नाही, असे महाराज म्हणतात.

3 / 6
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा, गोष्टीचा, ध्येयाचा ध्यास घेतला. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. तुम्ही जर सतत तेच काम करत राहिले तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होतेच

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा, गोष्टीचा, ध्येयाचा ध्यास घेतला. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. तुम्ही जर सतत तेच काम करत राहिले तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होतेच

4 / 6
जर तुम्हाला वाटते की या जन्मात तुम्हाला देवाचे दर्शन होईल. तर ध्यास करा. तुम्हाला देव निश्चित भेटेल.

जर तुम्हाला वाटते की या जन्मात तुम्हाला देवाचे दर्शन होईल. तर ध्यास करा. तुम्हाला देव निश्चित भेटेल.

5 / 6
जर तुम्हाला वाटतं की देव भेटणं कठीण आहे तर आप की इच्छा ही मेरी ख्वाईश, ब्रह्मांडाची इच्छा असूनही तुम्ही देवाला भेटू शकणार नाही. कारण तुमच्या मनातच तो भाव नाही.

जर तुम्हाला वाटतं की देव भेटणं कठीण आहे तर आप की इच्छा ही मेरी ख्वाईश, ब्रह्मांडाची इच्छा असूनही तुम्ही देवाला भेटू शकणार नाही. कारण तुमच्या मनातच तो भाव नाही.

6 / 6
Follow Us
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....