AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पानं आणि गंगाजल पाजण्याचं कारण काय? जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक मान्यता असून बाळाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात. मृत्यूच्या वेळीही काही विधी पार पाडल्या जातात. त्यात मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशी आणि गंगाजल घालण्याची प्रथा आहे. असं का आणि कशासाठी ते समजून घ्या.

| Updated on: Jun 10, 2025 | 7:54 PM
हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

1 / 6
पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

2 / 6
गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते.  गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

3 / 6
धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

4 / 6
धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

5 / 6
मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)

मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)

6 / 6
Follow us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्....
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश.
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज.
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?.
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही.
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं..
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं...
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?.
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल.
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?.
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी.