AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पानं आणि गंगाजल पाजण्याचं कारण काय? जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक मान्यता असून बाळाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात. मृत्यूच्या वेळीही काही विधी पार पाडल्या जातात. त्यात मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशी आणि गंगाजल घालण्याची प्रथा आहे. असं का आणि कशासाठी ते समजून घ्या.

| Updated on: Jun 10, 2025 | 7:54 PM
Share
हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

1 / 6
पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

2 / 6
गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते.  गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

3 / 6
धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

4 / 6
धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

5 / 6
मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)

मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)

6 / 6
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.