AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात फुलं किंवा प्रसादावर चुकून पाय पडला, तर काय करावं? प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर वाचाच!

अनेकदा मंदिरात जमिनीवर पडलेल्या फुलांवर किंवा प्रसादावर चुकून पाय पडतो. अशा वेळी काय करावं, असा प्रश्न एका भक्ताने अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांना विचारला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं, ते वाचा..

| Updated on: Aug 25, 2025 | 4:31 PM
Share
मंदिरातील फुलं, प्रसाद किंवा तुळशीची पानं ही अत्यंत पूजनीय असतात. परंतु कधीकधी अनवधानाने या गोष्टी आपल्या पायाखाली येतात किंवा आपला पाय त्यांच्यावर पडतो. मग अशा वेळी काय करावं, असा प्रश्न एका भक्ताने वृंदानमधल्या प्रेमानंद महाराज यांना विचारला.

मंदिरातील फुलं, प्रसाद किंवा तुळशीची पानं ही अत्यंत पूजनीय असतात. परंतु कधीकधी अनवधानाने या गोष्टी आपल्या पायाखाली येतात किंवा आपला पाय त्यांच्यावर पडतो. मग अशा वेळी काय करावं, असा प्रश्न एका भक्ताने वृंदानमधल्या प्रेमानंद महाराज यांना विचारला.

1 / 5
"मंदिरातील पूजनीय गोष्टी जेव्हा खाली पडतात किंवा पायाखाली येतात, तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. अशा वेळी काय करावं", असा सवाल त्या भक्ताने विचारला.

"मंदिरातील पूजनीय गोष्टी जेव्हा खाली पडतात किंवा पायाखाली येतात, तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. अशा वेळी काय करावं", असा सवाल त्या भक्ताने विचारला.

2 / 5
त्यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर मंदिरात फूल किंवा तुळशीचं पान खाली पडलेलं दिसलं, तर आपण ते उचलून कपाळावर लावावं किंवा खिशात ठेवावं. असं केल्याने देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहते आणि तुमचे पुण्य खराब होत नाहीत."

त्यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर मंदिरात फूल किंवा तुळशीचं पान खाली पडलेलं दिसलं, तर आपण ते उचलून कपाळावर लावावं किंवा खिशात ठेवावं. असं केल्याने देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहते आणि तुमचे पुण्य खराब होत नाहीत."

3 / 5
"ती फुलं आणि तुळशीचं पान देवाच्या चरणी वाहिले जातात. त्यामुळे त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रसादातील फूल, तुळशीचं पान जमिनीवर पडलेलं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करून ते तसंच जमिनीवर ठेवणं योग्य नसतं. देवाची नजर सदैव आपल्यावर असते", असंही ते म्हणाले.

"ती फुलं आणि तुळशीचं पान देवाच्या चरणी वाहिले जातात. त्यामुळे त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रसादातील फूल, तुळशीचं पान जमिनीवर पडलेलं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करून ते तसंच जमिनीवर ठेवणं योग्य नसतं. देवाची नजर सदैव आपल्यावर असते", असंही ते म्हणाले.

4 / 5
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, "अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपण नीट लक्ष देऊ शकत नाही. परंतु जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा जमिनीवरील फूल किंवा प्रसाद उचलावं. चुकून जरी या गोष्टी हातातून खाली पडल्या, तरी त्यांना कपाळावर लावून सन्मान दिला पाहिजे. असं केल्याने आपलं मनसुद्धा शांत होतं आणि देवाची माफी मागण्याची एक संधी मिळते."

याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, "अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपण नीट लक्ष देऊ शकत नाही. परंतु जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा जमिनीवरील फूल किंवा प्रसाद उचलावं. चुकून जरी या गोष्टी हातातून खाली पडल्या, तरी त्यांना कपाळावर लावून सन्मान दिला पाहिजे. असं केल्याने आपलं मनसुद्धा शांत होतं आणि देवाची माफी मागण्याची एक संधी मिळते."

5 / 5
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.