AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमागे मोठा गेम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

भारतातील बहुतेक टेलिकॉम कंपन्या २८ दिवसांचे रिचार्ज प्लॅन का देतात यामागे एक व्यावसायिक रणनीती आहे. ३० किंवा ३१ दिवसांच्या महिन्यांमुळे वर्षभरात अतिरिक्त दिवस जमा होतात,

| Updated on: Jun 20, 2025 | 4:00 PM
Share
भारतात इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लाँच करत असतात.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लाँच करत असतात.

1 / 10
एअरटेल, जिओ, व्हीआय (Vi) यांसारख्या कंपन्या प्रीपेड आणि पोस्टपेडमध्ये अनेक पर्याय देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या कंपन्यांच्या बहुतेक प्लॅनची वैधता २८ दिवसांचीच का असते?

एअरटेल, जिओ, व्हीआय (Vi) यांसारख्या कंपन्या प्रीपेड आणि पोस्टपेडमध्ये अनेक पर्याय देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या कंपन्यांच्या बहुतेक प्लॅनची वैधता २८ दिवसांचीच का असते?

2 / 10
पूर्वी काही कंपन्याच २८ दिवसांचे प्लॅन देत होत्या, पण आता बहुतेक सर्वच कंपन्यांचे प्लॅन याच वैधतेचे असतात. यामागे एक व्यावसायिक गणित दडलेलं आहे.

पूर्वी काही कंपन्याच २८ दिवसांचे प्लॅन देत होत्या, पण आता बहुतेक सर्वच कंपन्यांचे प्लॅन याच वैधतेचे असतात. यामागे एक व्यावसायिक गणित दडलेलं आहे.

3 / 10
२८ दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षातून १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावा लागतो.

२८ दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षातून १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावा लागतो.

4 / 10
जर महिना ३० दिवसांचा असेल, तर तुमच्या प्लॅनचे २ दिवस शिल्लक राहतात आणि जर महिना ३१ दिवसांचा असेल, तर ३ दिवस शिल्लक राहतात.

जर महिना ३० दिवसांचा असेल, तर तुमच्या प्लॅनचे २ दिवस शिल्लक राहतात आणि जर महिना ३१ दिवसांचा असेल, तर ३ दिवस शिल्लक राहतात.

5 / 10
वर्षाच्या शेवटी हे अतिरिक्त दिवस एकत्र केले तर ते २६ ते २८ दिवसांपर्यंत होतात. म्हणजेच, कंपन्यांना दरवर्षी तुमच्याकडून जवळजवळ एका महिन्याच्या रिचार्जचा फायदा मिळतो.

वर्षाच्या शेवटी हे अतिरिक्त दिवस एकत्र केले तर ते २६ ते २८ दिवसांपर्यंत होतात. म्हणजेच, कंपन्यांना दरवर्षी तुमच्याकडून जवळजवळ एका महिन्याच्या रिचार्जचा फायदा मिळतो.

6 / 10
फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असल्याने, कंपन्यांना वर्षभरात २८-२९ अतिरिक्त दिवस मिळतात, ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो.

फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असल्याने, कंपन्यांना वर्षभरात २८-२९ अतिरिक्त दिवस मिळतात, ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो.

7 / 10
याउलट, सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) अजूनही ३० दिवसांचे प्लॅन उपलब्ध करून देते, जे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते.

याउलट, सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) अजूनही ३० दिवसांचे प्लॅन उपलब्ध करून देते, जे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते.

8 / 10
काही काळापूर्वी अशी चर्चा होती की टेलिकॉम नियामक प्राधिकरण (TRAI) कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचे प्लॅन देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. मात्र, आतापर्यंत ट्रायने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.

काही काळापूर्वी अशी चर्चा होती की टेलिकॉम नियामक प्राधिकरण (TRAI) कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचे प्लॅन देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. मात्र, आतापर्यंत ट्रायने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.

9 / 10
त्यामुळे सर्व कंपन्यांचे २८ दिवसांचे प्लॅन पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. यामुळे ग्राहकांना मात्र वर्षाला एक अतिरिक्त रिचार्जचा भुर्दंड सोसावा लागतो.

त्यामुळे सर्व कंपन्यांचे २८ दिवसांचे प्लॅन पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. यामुळे ग्राहकांना मात्र वर्षाला एक अतिरिक्त रिचार्जचा भुर्दंड सोसावा लागतो.

10 / 10
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत