AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : वय वाढल्यावर केस पांढरे का होतात? म्हातारपणी शरीरात नेमकं काय बदलतं?

वय वाढलं की हळूहळू केस पांढरे व्हायला लागतात. परंतु त्यामागचे नेमका कारण काय आहे? याची अनेकांना कल्पना नाही. त्यामुळेच केस पांढरे का होतात ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 04, 2026 | 12:20 AM
Share
 आजकाल पांढरे केस होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, चिंता यामुळे मानवाच्या शरीरात बदल होत आहेत. याच जीवनपद्धतीचा केसांवरही परिणाम पडत आहे. अनेकांचे केस लवकरच पांढरे होतात. परंतु वय वाढताना नैसर्गिकरित्या केस पांढरे का होतात, हे जाणून घेऊ या.

आजकाल पांढरे केस होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, चिंता यामुळे मानवाच्या शरीरात बदल होत आहेत. याच जीवनपद्धतीचा केसांवरही परिणाम पडत आहे. अनेकांचे केस लवकरच पांढरे होतात. परंतु वय वाढताना नैसर्गिकरित्या केस पांढरे का होतात, हे जाणून घेऊ या.

1 / 5
वय वाढत गेले की म्हातारपणी आपोआप केस पांढरे होतात. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. मेलॅनीन या घटकामुळे आपले केस काळे असतात. मेलॅनोसाईट्स या विशेष पेशींपासून मेलॅनीन तयार होते. जसे जसे वय वाढते, तसे तसे आपल्या शरीरात मेलॅनीन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

वय वाढत गेले की म्हातारपणी आपोआप केस पांढरे होतात. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. मेलॅनीन या घटकामुळे आपले केस काळे असतात. मेलॅनोसाईट्स या विशेष पेशींपासून मेलॅनीन तयार होते. जसे जसे वय वाढते, तसे तसे आपल्या शरीरात मेलॅनीन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

2 / 5
वय जास्त वाढल्यावर मेलॅनीन तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया थांबते आणि आपले केस पांढरे दिसायला लागतात. वाढत्या वयासोबत आपल्या केसांच्या फॉलिकल्समध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा घटक तयार होतो. त्यामुळेदेखील आपले केस पांढरे किंवा भुरकट दिसायला लागतात.

वय जास्त वाढल्यावर मेलॅनीन तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया थांबते आणि आपले केस पांढरे दिसायला लागतात. वाढत्या वयासोबत आपल्या केसांच्या फॉलिकल्समध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा घटक तयार होतो. त्यामुळेदेखील आपले केस पांढरे किंवा भुरकट दिसायला लागतात.

3 / 5
तुमचे आई-वडील, आजी-आजोबा यांचे केस लवकर पांढरे झालेले असल्यास तुमचेदेखील केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते. व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन डी, लोह, कॉपर अशा घटकांच्या कमतरतेमुळेही केस कमकुवत होतात. केसांचे आरोग्य बिगडते.

तुमचे आई-वडील, आजी-आजोबा यांचे केस लवकर पांढरे झालेले असल्यास तुमचेदेखील केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते. व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन डी, लोह, कॉपर अशा घटकांच्या कमतरतेमुळेही केस कमकुवत होतात. केसांचे आरोग्य बिगडते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.