AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपमाळेत 108 मणीच का असतात? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित!

जप करण्यासाठी अनेकजण वेगवेगळी माळ वापरतात. पण जपमाळेत 108 मणी का असतात या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का

| Updated on: May 25, 2025 | 7:56 PM
Share
हिंदू धर्मात जप करण्याला फार महत्त्व आहे. जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते तसेच तुमची इंद्रिये जागृत राहतात, असे मानले जाते. पण जप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जपमाळेत 108 एवढेच मणी का असतात, याचा कधी विचार केला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या...

हिंदू धर्मात जप करण्याला फार महत्त्व आहे. जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते तसेच तुमची इंद्रिये जागृत राहतात, असे मानले जाते. पण जप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जपमाळेत 108 एवढेच मणी का असतात, याचा कधी विचार केला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या...

1 / 5
शास्त्रांमध्ये जपमाळेत 108 मणी असण्याची वेगवेगळी कारणं देण्यात आलेली आहे. काही जण 27 मणी असलेली जपमाळ वापरतात तर काही जण 54 मणी असलेल्या जपमाळेच्या मदतीने जप करतात.

शास्त्रांमध्ये जपमाळेत 108 मणी असण्याची वेगवेगळी कारणं देण्यात आलेली आहे. काही जण 27 मणी असलेली जपमाळ वापरतात तर काही जण 54 मणी असलेल्या जपमाळेच्या मदतीने जप करतात.

2 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशी आणि 9 गृह यांचा गुणांक हा 108 असतो. हा अंक संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिनिधित्त्व करतो, असे मानले जाते. अनेकजण 100 मणी स्वत:साठी तर उरलेले 8 मणी हे आपल्या गुरुचे असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच अनेकजण 108 मणी असलेली जपमाळ वापरतात.

ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशी आणि 9 गृह यांचा गुणांक हा 108 असतो. हा अंक संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिनिधित्त्व करतो, असे मानले जाते. अनेकजण 100 मणी स्वत:साठी तर उरलेले 8 मणी हे आपल्या गुरुचे असतात, असे म्हटले जाते. त्यामुळेच अनेकजण 108 मणी असलेली जपमाळ वापरतात.

3 / 5
काही लोकांच्या मते दिवसात आपण 24 तासांच्या चक्रात 21,600  वेळा देवाच्या नावाचे स्मरण केले पाहिजे. 108 मण्याची जपमाळ असेल आणि तुम्ही 200 माळा पूर्ण होईपर्यंत जप केला तर तुम्ही 21600 वेळा मंत्र म्हटले असे गृहित धरले जाते. त्यामुळेच जपमाळ ही 108 मण्यांची असते.

काही लोकांच्या मते दिवसात आपण 24 तासांच्या चक्रात 21,600 वेळा देवाच्या नावाचे स्मरण केले पाहिजे. 108 मण्याची जपमाळ असेल आणि तुम्ही 200 माळा पूर्ण होईपर्यंत जप केला तर तुम्ही 21600 वेळा मंत्र म्हटले असे गृहित धरले जाते. त्यामुळेच जपमाळ ही 108 मण्यांची असते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.