AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठाई-आईसक्रीम किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा बेचव का लागतो? जाणून घ्या कारण

गोड पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर चहा प्यायलो तर तो बेचव लागतो. असं वाटत काही तरी गरम जीभेवर ठेवलं आहे. त्यामुळे चहा पिणं अर्ध्यातच सोडावं लागतं. तसं पाहिलं तर चहाही गोड असतो. त्यातही साखर असते. पण असं होण्याचं कारण काय? जाणून घ्या

| Updated on: Aug 18, 2025 | 8:21 PM
Share
एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. चहा आणि कॉफीत साखर असूनही बेचव लागतो. मग प्रश्न असा पडतो की गोड पदार्थ खाल्ल्यावर बेचव लागण्याचं कारण काय? चला समजून घेऊयात..(फोटो:Pixabay )

एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. चहा आणि कॉफीत साखर असूनही बेचव लागतो. मग प्रश्न असा पडतो की गोड पदार्थ खाल्ल्यावर बेचव लागण्याचं कारण काय? चला समजून घेऊयात..(फोटो:Pixabay )

1 / 5
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायल्याने बेचव लागण्याचं कारण म्हणजे आपला मेंदू... आपल्या शरीतालील सर्व अंगांना मेंदूकडून सूचना मिळतात. त्या आधारावर शरीराची हालचाल होत असते. गोड खाल्ल्यानंतरही तसंच होतं. (फोटो:Pixabay )

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायल्याने बेचव लागण्याचं कारण म्हणजे आपला मेंदू... आपल्या शरीतालील सर्व अंगांना मेंदूकडून सूचना मिळतात. त्या आधारावर शरीराची हालचाल होत असते. गोड खाल्ल्यानंतरही तसंच होतं. (फोटो:Pixabay )

2 / 5
जेव्हा आपल्या मेंदूला एक सारखेच संकेत मिळत असतील तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू दुसऱ्या बदलांकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते. (फोटो:Pixabay )

जेव्हा आपल्या मेंदूला एक सारखेच संकेत मिळत असतील तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू दुसऱ्या बदलांकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते. (फोटो:Pixabay )

3 / 5
जेव्हा तुम्ही सतत गोड खाता तेव्हा गोड पदार्थ सामान्य होतात. मेंदू यातला फरक नोंदवत नाही. पण त्याच्या उलट काही खाल्लं तर मात्र मेंदूला त्याची चव कळते. जसं की गोड खाल्ल्यानंतर एखादी आंबट पदार्थ खाल्ला तर लगेच कळतं. (फोटो:Pixabay )

जेव्हा तुम्ही सतत गोड खाता तेव्हा गोड पदार्थ सामान्य होतात. मेंदू यातला फरक नोंदवत नाही. पण त्याच्या उलट काही खाल्लं तर मात्र मेंदूला त्याची चव कळते. जसं की गोड खाल्ल्यानंतर एखादी आंबट पदार्थ खाल्ला तर लगेच कळतं. (फोटो:Pixabay )

4 / 5
विज्ञानानुसार, इंद्रियांना आराम दिल्यानंतर मेंदू हळूहळू सामन्य होतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने चहा प्यायला तर तो गोड लागतो. या पद्धतीने मेंदूवर चवीचा परिणाम होतो. (फोटो:Pixabay )

विज्ञानानुसार, इंद्रियांना आराम दिल्यानंतर मेंदू हळूहळू सामन्य होतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने चहा प्यायला तर तो गोड लागतो. या पद्धतीने मेंदूवर चवीचा परिणाम होतो. (फोटो:Pixabay )

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.