AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठाई-आईसक्रीम किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा बेचव का लागतो? जाणून घ्या कारण

गोड पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर चहा प्यायलो तर तो बेचव लागतो. असं वाटत काही तरी गरम जीभेवर ठेवलं आहे. त्यामुळे चहा पिणं अर्ध्यातच सोडावं लागतं. तसं पाहिलं तर चहाही गोड असतो. त्यातही साखर असते. पण असं होण्याचं कारण काय? जाणून घ्या

| Updated on: Aug 18, 2025 | 8:21 PM
Share
एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. चहा आणि कॉफीत साखर असूनही बेचव लागतो. मग प्रश्न असा पडतो की गोड पदार्थ खाल्ल्यावर बेचव लागण्याचं कारण काय? चला समजून घेऊयात..(फोटो:Pixabay )

एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. चहा आणि कॉफीत साखर असूनही बेचव लागतो. मग प्रश्न असा पडतो की गोड पदार्थ खाल्ल्यावर बेचव लागण्याचं कारण काय? चला समजून घेऊयात..(फोटो:Pixabay )

1 / 5
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायल्याने बेचव लागण्याचं कारण म्हणजे आपला मेंदू... आपल्या शरीतालील सर्व अंगांना मेंदूकडून सूचना मिळतात. त्या आधारावर शरीराची हालचाल होत असते. गोड खाल्ल्यानंतरही तसंच होतं. (फोटो:Pixabay )

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायल्याने बेचव लागण्याचं कारण म्हणजे आपला मेंदू... आपल्या शरीतालील सर्व अंगांना मेंदूकडून सूचना मिळतात. त्या आधारावर शरीराची हालचाल होत असते. गोड खाल्ल्यानंतरही तसंच होतं. (फोटो:Pixabay )

2 / 5
जेव्हा आपल्या मेंदूला एक सारखेच संकेत मिळत असतील तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू दुसऱ्या बदलांकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते. (फोटो:Pixabay )

जेव्हा आपल्या मेंदूला एक सारखेच संकेत मिळत असतील तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू दुसऱ्या बदलांकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते. (फोटो:Pixabay )

3 / 5
जेव्हा तुम्ही सतत गोड खाता तेव्हा गोड पदार्थ सामान्य होतात. मेंदू यातला फरक नोंदवत नाही. पण त्याच्या उलट काही खाल्लं तर मात्र मेंदूला त्याची चव कळते. जसं की गोड खाल्ल्यानंतर एखादी आंबट पदार्थ खाल्ला तर लगेच कळतं. (फोटो:Pixabay )

जेव्हा तुम्ही सतत गोड खाता तेव्हा गोड पदार्थ सामान्य होतात. मेंदू यातला फरक नोंदवत नाही. पण त्याच्या उलट काही खाल्लं तर मात्र मेंदूला त्याची चव कळते. जसं की गोड खाल्ल्यानंतर एखादी आंबट पदार्थ खाल्ला तर लगेच कळतं. (फोटो:Pixabay )

4 / 5
विज्ञानानुसार, इंद्रियांना आराम दिल्यानंतर मेंदू हळूहळू सामन्य होतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने चहा प्यायला तर तो गोड लागतो. या पद्धतीने मेंदूवर चवीचा परिणाम होतो. (फोटो:Pixabay )

विज्ञानानुसार, इंद्रियांना आराम दिल्यानंतर मेंदू हळूहळू सामन्य होतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने चहा प्यायला तर तो गोड लागतो. या पद्धतीने मेंदूवर चवीचा परिणाम होतो. (फोटो:Pixabay )

5 / 5
Follow Us
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....