AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसं खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.

| Updated on: Apr 29, 2026 | 10:05 PM
Share
आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.

आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.

1 / 5
तुमच्या काही चुकांमुळे लोक तुमच्यापासून दूर होतात. तुमच्या आजूबाजूला हजारो लोक असूनही तुम्हाला एकटं-एकटं वाटतं. त्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे स्वार्थीपणा. तुम्ही काही ठिकाणी स्वार्थीपणा दाखवला की लोक तुमच्यापासून दूर होतात.

तुमच्या काही चुकांमुळे लोक तुमच्यापासून दूर होतात. तुमच्या आजूबाजूला हजारो लोक असूनही तुम्हाला एकटं-एकटं वाटतं. त्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे स्वार्थीपणा. तुम्ही काही ठिकाणी स्वार्थीपणा दाखवला की लोक तुमच्यापासून दूर होतात.

2 / 5
तुम्हाला कोणी बोलत असेल, त्याच्या अडचणी सांगत असेल तर त्या समजून न घेतल्यानेही लोक तुमच्यापासून दूर होतात. एखाद्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास असायला हवा. तसं शक्य होत नसेल तर लोक तुमच्यापासून दूर जातात.

तुम्हाला कोणी बोलत असेल, त्याच्या अडचणी सांगत असेल तर त्या समजून न घेतल्यानेही लोक तुमच्यापासून दूर होतात. एखाद्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास असायला हवा. तसं शक्य होत नसेल तर लोक तुमच्यापासून दूर जातात.

3 / 5
राग हा मोठा विनाश घडवून आणतो. तुमच्या रागीट स्वभावामुळेही लोक तुमच्यापासून दूर होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची चूक असेल तर तुम्ही न रागवता त्या व्यक्तीला समजून घ्यावे. असे केल्याने लोक तुमच्यावर प्रेम करतील, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे.

राग हा मोठा विनाश घडवून आणतो. तुमच्या रागीट स्वभावामुळेही लोक तुमच्यापासून दूर होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची चूक असेल तर तुम्ही न रागवता त्या व्यक्तीला समजून घ्यावे. असे केल्याने लोक तुमच्यावर प्रेम करतील, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?