AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 पैकी 3 राशी आहेत सर्वात आळशी, तुमची रास यामध्ये येते का?

राशीचक्रामध्ये प्रत्येक रास वेगवेगळी आहे. प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी मानल्या जातात.

12 पैकी 3 राशी आहेत सर्वात आळशी, तुमची रास यामध्ये येते का?
Zodiac
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई : राशीचक्रामध्ये प्रत्येक रास वेगवेगळी आहे. प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी मानल्या जातात. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो.राशीचक्रामध्ये असणाऱ्या काही राशी या खूपच आळशी मानल्या जातात. त्यांच्या हातात असणारे काम ते कधीच पूर्ण करु शकत नाही. एखादे साधे काम करण्यासाठी खूप वेळ घेतात.ज्योतिषशास्त्रानुसार या 3 राशी प्रचंड आळशी असतात आणि या राशींमध्ये उत्साह नसतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना गोष्टी सहजतेने करायला आवडतात. ते एक साधे आणि सोपे जीवन जगाणे पसंत करतात. कोणत्याही मेहनतीशिवाय किंवा अतिरिक्त प्रयत्नां शिवाय त्यांना उत्तम आरोग्य मिळते. अशा लोकांना गोष्टी सहज मिळतात पण त्यांना नंतर खूप पश्चात्ताप करावा लागतो.

मिथुन

मिथुन राशीचे लोक विशेषत: आळशी असतात जेव्हा एखादे व्यावसायिक काम करणे किंवा उत्पादक असणे आवश्यक असते. जेव्हा पार्टी करण्याची गोष्ट येते तेव्हा मिथुन राशीचे लोक सर्वात पुढे असतात.पण जेव्हा त्यांना एखादे काम करायचे नसते तेव्हा ते कधीही बोट उचलणार नाहीत. असे व्यक्तीवर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नाही.

मीन

मीन राशीचे लोक स्वतःच्या कल्पनेच्या जगात राहतात. ते कोणतीही अतिरिक्त मेहनत घेत नाहीत. ते आळशी आणि अनिच्छुक आहेत. ते कोणतेही काम मनापासून करत नाहीत आणि बळजबरीने केलेले काम अनेकदा निरुपयोगी ठरते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

इतर बातम्य :

4 राशी आयुष्याची भरभरुन मजा घेतात, शांत स्वभावामुळे ठरतात इतरांपेक्षा वेगळ्या!

virgo and aquarius | कन्या आणि कुंभ राशींची जोडी ,जाणून घ्या प्रेम, विवाह संबधी सर्व काही

Thumb shape meaning | ‘तुमचा अंगठा, तुमची ओळख’, एवढंच नाही लोकांचीही व्यक्तिमत्व ओळखा, कसं ते पाहा!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.