AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येणाऱ्या नवीन वर्षात या 4 गोष्टी घरी आणा, घरामध्ये सुख समृद्धी नक्की नांदेल

नवीन वर्ष नवीन सुरुवात आपण जल्लोशात करतो. दरवर्षी लोक नवनवीन संकल्प तयार करतात. आणि पुर्ण वर्षभर ते संकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. अशा वेळी घरात काही शुभ चिन्हे आणल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी येते.

| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 3:50 PM
Share
नारळ म्हणजेच श्रीफळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात. कोणत्याही कामाची सुरुवात नारळ फोडून केली जाते. तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीफळाने करावी. त्यामुळे  त्रिदेवांचा आशीर्वाद देतात. या सर्वामुळे तुमचे नविन वर्ष उत्साहात साजरे होईल.

नारळ म्हणजेच श्रीफळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात. कोणत्याही कामाची सुरुवात नारळ फोडून केली जाते. तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीफळाने करावी. त्यामुळे त्रिदेवांचा आशीर्वाद देतात. या सर्वामुळे तुमचे नविन वर्ष उत्साहात साजरे होईल.

1 / 4
नवीन वर्षात मोराचे पिसे देखील खूप शुभ मानले जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही घरी मोराची पिस घेऊन आलात तर यामुळे तुमचे भाग्य उचळून निघेल.

नवीन वर्षात मोराचे पिसे देखील खूप शुभ मानले जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही घरी मोराची पिस घेऊन आलात तर यामुळे तुमचे भाग्य उचळून निघेल.

2 / 4
स्वस्तिकचा संबंध गणपतीशी आहे. हिंदू धर्मात स्वस्तिक शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वस्तिक आणू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

स्वस्तिकचा संबंध गणपतीशी आहे. हिंदू धर्मात स्वस्तिक शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वस्तिक आणू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

3 / 4
 घरातील लोकांच्या प्रगतीशी, कौटुंबिक शांती, सुख-समृद्धीशी कासवाचा संबध आहे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

घरातील लोकांच्या प्रगतीशी, कौटुंबिक शांती, सुख-समृद्धीशी कासवाचा संबध आहे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.