AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturti 2022: हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती, इतिहास आणि महत्त्व

आजपासून गणेशोत्सवाला सुरवात झालेली आहे. घरोघरी बाप्पांचे आगमन झाले असून मंडळाच्या गणपतीचीसुद्धा स्थापना होत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला पुण्यातून सुरवात केली होती. त्या निमित्याने आज आपण पुण्याच्या पाच मनाच्या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 31, 2022 | 11:50 AM
Share
कसबा गणपती – कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती साडे तीन फूट उंचीची असते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं.

कसबा गणपती – कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती साडे तीन फूट उंचीची असते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं.

1 / 5
तांबडी जोगेश्वरी – पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचं आणि इतर मोठ्या गणपतीचं दरवर्षी विसर्जन करण्याची रित नाही. मात्र, या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं.

तांबडी जोगेश्वरी – पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचं आणि इतर मोठ्या गणपतीचं दरवर्षी विसर्जन करण्याची रित नाही. मात्र, या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं.

2 / 5
 गुरुजी तालिम गणपती – या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी या गपणतीच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

गुरुजी तालिम गणपती – या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी या गपणतीच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

3 / 5
तुळशीबाग गणपती – हा गणपती उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीवाले यांनी 1900 मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची असते.

तुळशीबाग गणपती – हा गणपती उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीवाले यांनी 1900 मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची असते.

4 / 5
 केसरी वाडा गणपती – पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणून केसरीवाडा गणपतीची ओळख आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरुन जाते. मात्र, केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणूक केळकर रस्त्यावरुन जाते.

केसरी वाडा गणपती – पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणून केसरीवाडा गणपतीची ओळख आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरुन जाते. मात्र, केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणूक केळकर रस्त्यावरुन जाते.

5 / 5
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.