AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana | गरुड पुराणातील 4 गोष्टींचे पालन करा, मोक्ष प्राप्त होईल

मृत्यूनंतर मोक्ष हवा असल्यास गरुड पुराणात 4 गोष्टींची नोंद केली आहे. गरुड पुराणातमध्ये मृत्यू नंतरचे आयुष्य माणसाची कर्म त्यानुसार मिळणारी शिक्षा या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. गरुड पुराणात माणसाला पाप मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय भक्तीमार्गाचा संगितला आहे.

| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 12:40 PM
Share
गरुड पुराणात सांगितले आहे की, जर तुम्हाला जीवनात पापमुक्त व्हायचे असेल तर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. भगवंताच्या नामात इतकी सकारात्मकता आहे की ती माणसाचे मन आणि विचार शुद्ध करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी 10 वेळा विचार करते.

गरुड पुराणात सांगितले आहे की, जर तुम्हाला जीवनात पापमुक्त व्हायचे असेल तर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. भगवंताच्या नामात इतकी सकारात्मकता आहे की ती माणसाचे मन आणि विचार शुद्ध करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी 10 वेळा विचार करते.

1 / 4
एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. द्वापार युगात या व्रताचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला या जगातही चांगले जीवन मिळते आणि मृत्यूनंतरही तो मोक्षाकडे जातो.

एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. द्वापार युगात या व्रताचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला या जगातही चांगले जीवन मिळते आणि मृत्यूनंतरही तो मोक्षाकडे जातो.

2 / 4
गंगेत नियमित स्नान करता येत नसेल तर किमान विशेष प्रसंगी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर गंगेचे पाणी बादलीत किंवा पाण्याच्या मिसळा आणि स्नान करा. गंगेत स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात.

गंगेत नियमित स्नान करता येत नसेल तर किमान विशेष प्रसंगी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर गंगेचे पाणी बादलीत किंवा पाण्याच्या मिसळा आणि स्नान करा. गंगेत स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात.

3 / 4
गरुड पुराणात म्हटले आहे की, अंत्यसंस्कार केल्यानंतर घरातील सदस्यांनी मागे वळून पाहू नये. मागे न पाहिल्याने आत्म्याला हा संदेश मिळतो की आता त्याच्या कुटुंबीयांची त्याच्याशी असलेली ओढ संपली आहे. अशा स्थितीत आत्म्याला आपली आसक्ती सोडून नव्या प्रवासाला जाणे सोपे जाते.

गरुड पुराणात म्हटले आहे की, अंत्यसंस्कार केल्यानंतर घरातील सदस्यांनी मागे वळून पाहू नये. मागे न पाहिल्याने आत्म्याला हा संदेश मिळतो की आता त्याच्या कुटुंबीयांची त्याच्याशी असलेली ओढ संपली आहे. अशा स्थितीत आत्म्याला आपली आसक्ती सोडून नव्या प्रवासाला जाणे सोपे जाते.

4 / 4
Follow Us
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.