Garuda Purana | गरुड पुराणातील 4 गोष्टींचे पालन करा, मोक्ष प्राप्त होईल

मृत्यूनंतर मोक्ष हवा असल्यास गरुड पुराणात 4 गोष्टींची नोंद केली आहे. गरुड पुराणातमध्ये मृत्यू नंतरचे आयुष्य माणसाची कर्म त्यानुसार मिळणारी शिक्षा या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. गरुड पुराणात माणसाला पाप मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय भक्तीमार्गाचा संगितला आहे.

| Updated on: Oct 26, 2021 | 12:40 PM
गरुड पुराणात सांगितले आहे की, जर तुम्हाला जीवनात पापमुक्त व्हायचे असेल तर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. भगवंताच्या नामात इतकी सकारात्मकता आहे की ती माणसाचे मन आणि विचार शुद्ध करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी 10 वेळा विचार करते.

गरुड पुराणात सांगितले आहे की, जर तुम्हाला जीवनात पापमुक्त व्हायचे असेल तर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा. भगवंताच्या नामात इतकी सकारात्मकता आहे की ती माणसाचे मन आणि विचार शुद्ध करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी 10 वेळा विचार करते.

1 / 4
एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. द्वापार युगात या व्रताचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला या जगातही चांगले जीवन मिळते आणि मृत्यूनंतरही तो मोक्षाकडे जातो.

एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. द्वापार युगात या व्रताचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला या जगातही चांगले जीवन मिळते आणि मृत्यूनंतरही तो मोक्षाकडे जातो.

2 / 4
गंगेत नियमित स्नान करता येत नसेल तर किमान विशेष प्रसंगी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर गंगेचे पाणी बादलीत किंवा पाण्याच्या मिसळा आणि स्नान करा. गंगेत स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात.

गंगेत नियमित स्नान करता येत नसेल तर किमान विशेष प्रसंगी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर गंगेचे पाणी बादलीत किंवा पाण्याच्या मिसळा आणि स्नान करा. गंगेत स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात.

3 / 4
गरुड पुराणात म्हटले आहे की, अंत्यसंस्कार केल्यानंतर घरातील सदस्यांनी मागे वळून पाहू नये. मागे न पाहिल्याने आत्म्याला हा संदेश मिळतो की आता त्याच्या कुटुंबीयांची त्याच्याशी असलेली ओढ संपली आहे. अशा स्थितीत आत्म्याला आपली आसक्ती सोडून नव्या प्रवासाला जाणे सोपे जाते.

गरुड पुराणात म्हटले आहे की, अंत्यसंस्कार केल्यानंतर घरातील सदस्यांनी मागे वळून पाहू नये. मागे न पाहिल्याने आत्म्याला हा संदेश मिळतो की आता त्याच्या कुटुंबीयांची त्याच्याशी असलेली ओढ संपली आहे. अशा स्थितीत आत्म्याला आपली आसक्ती सोडून नव्या प्रवासाला जाणे सोपे जाते.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.