अहमदनगर जिल्ह्यातील ‘राजा विरभद्र’ महाराजांची बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा अबाधित
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातेय. राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली गेलीय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
हृदयाच्या आरोग्यासाठी या 5 फळांचा आहारात समावेश करा
सिंपल अभिनेत्रीच्या हॉट लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ
बद्धकोष्ठता दूर करायची असेल तर आहारात या भाज्यांचा समावेश करा
Jio चा स्वस्त प्लान, रोज 1.5GB डेटा, कॉलिंग आणि 84 दिवसांचा डेटा
फिटनेस अन् सौंदर्य क्वीन, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
पोट साफ करायचंय, हे 5 सोपे प्रकार आजमावून पहा...