अहमदनगर जिल्ह्यातील ‘राजा विरभद्र’ महाराजांची बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा अबाधित
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जातेय. राहाता येथील ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली गेलीय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
शरीराला एनर्जी देण्यासाठी कोणते पेयं फायद्याची असतात ?
अति सुंदर, पिवळ्या साडीत मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक, फोटोवरून...
लाल साडीमधील ही अभिनेत्री गिरिजा ओकला देते टक्कर, सौंदर्य पाहून...
सई ताम्हणकरचे 6 सर्वात बोल्ड लूक, ज्यांची रंगली होती प्रचंड चर्चा
डोकेदुखी होत असेल तर काय उपाय करावेत ?
हिमालयाची सीमा कोणत्या पाच देशांना लागून आहे ?
