AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रहण नेमकं काय असतं? या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या

What exactly is an eclipse : ग्रहण हा शब्दच अत्यंत वाईट मानला जातो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्हींबाबत हिंदू धर्मात अनेक अंधश्रद्धा आहेत. एखादी गोष्ट होत नसेल तर आपसूकच प्रत्येकाच्या तोंडून ग्रहण लागलं की काय? असं येतं. मात्र ग्रहण लागतं म्हणजे काय होतं सर्व काही अगदी सोप्या शब्दात जाणून घ्या.

ग्रहण नेमकं काय असतं? या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jul 13, 2024 | 5:23 PM
Share

आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये ग्रहणाविषयी वाचलं असेल. ग्रहण लागणार आहे, त्याआधी सर्वत्र जोरदार चर्चा असते. नवीन वर्षामध्ये किती ग्रहण असणार आहेत आणि कधी याविषयी अनेकजण माहित करून घेण्यासाठी उत्सुक असताात. नेमकं ग्रहण म्हणजे काय असतं? ग्रहणाचे प्रकार त्यासोबतच ग्रहण काळात काय करू नये? ग्रहणाविषयी सर्वकाही जाणून घ्या. सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण यामधील फरक? सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागलं असं बोललं जातं. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जगात दरवर्षी दोन ते पाच सूर्यग्रहण होऊ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.