AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: क्रिकेट जगताला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, असा आहे आतापर्यंतच्या विजेत्यांचा इतिहास

यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामना आज (14 नोव्हेंबर) पार पडणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन दमदार संघात हा सामना रंगणार असून यंदाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 4:58 PM
Share
क्रिकेटच्या प्रकारातील सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेट. दरम्यान आज टी20 क्रिकेटमधील सर्वात मानाचा म्हणजे विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज खेळणाऱ्या दोन्ही संघानी एकदाही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातून एक नवा टी20 चॅम्पियन क्रिकेट जगाताला मिळणार आहे.

क्रिकेटच्या प्रकारातील सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेट. दरम्यान आज टी20 क्रिकेटमधील सर्वात मानाचा म्हणजे विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज खेळणाऱ्या दोन्ही संघानी एकदाही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातून एक नवा टी20 चॅम्पियन क्रिकेट जगाताला मिळणार आहे.

1 / 5
आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वात आधी 2012 आणि नंतर 2016 या साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला आहे.

आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वात आधी 2012 आणि नंतर 2016 या साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला आहे.

2 / 5
भारतीय संघाचा विचार करता टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा भारताने 2007 साली जिंकली होती. यावेळी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात मात दिली होती.

भारतीय संघाचा विचार करता टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा भारताने 2007 साली जिंकली होती. यावेळी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात मात दिली होती.

3 / 5
भारताकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच 2009 साली पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांनाही एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा ते विजयी होतील असे वाटत असताना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

भारताकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच 2009 साली पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांनाही एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा ते विजयी होतील असे वाटत असताना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

4 / 5
यंदाचं टी20 विश्वचषकाचं हे सातवं वर्ष असून वरील संघाशिवाय 2010 साली इंग्लंडने आणि 2014 साली श्रीलंका संघाने ही स्पर्धा जिकंली आहे.

यंदाचं टी20 विश्वचषकाचं हे सातवं वर्ष असून वरील संघाशिवाय 2010 साली इंग्लंडने आणि 2014 साली श्रीलंका संघाने ही स्पर्धा जिकंली आहे.

5 / 5
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.