AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: क्रिकेट जगताला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, असा आहे आतापर्यंतच्या विजेत्यांचा इतिहास

यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामना आज (14 नोव्हेंबर) पार पडणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन दमदार संघात हा सामना रंगणार असून यंदाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे

| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 4:58 PM
Share
क्रिकेटच्या प्रकारातील सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेट. दरम्यान आज टी20 क्रिकेटमधील सर्वात मानाचा म्हणजे विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज खेळणाऱ्या दोन्ही संघानी एकदाही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातून एक नवा टी20 चॅम्पियन क्रिकेट जगाताला मिळणार आहे.

क्रिकेटच्या प्रकारातील सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेट. दरम्यान आज टी20 क्रिकेटमधील सर्वात मानाचा म्हणजे विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज खेळणाऱ्या दोन्ही संघानी एकदाही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातून एक नवा टी20 चॅम्पियन क्रिकेट जगाताला मिळणार आहे.

1 / 5
आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वात आधी 2012 आणि नंतर 2016 या साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला आहे.

आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वात आधी 2012 आणि नंतर 2016 या साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला आहे.

2 / 5
भारतीय संघाचा विचार करता टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा भारताने 2007 साली जिंकली होती. यावेळी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात मात दिली होती.

भारतीय संघाचा विचार करता टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा भारताने 2007 साली जिंकली होती. यावेळी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात मात दिली होती.

3 / 5
भारताकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच 2009 साली पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांनाही एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा ते विजयी होतील असे वाटत असताना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

भारताकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच 2009 साली पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांनाही एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा ते विजयी होतील असे वाटत असताना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

4 / 5
यंदाचं टी20 विश्वचषकाचं हे सातवं वर्ष असून वरील संघाशिवाय 2010 साली इंग्लंडने आणि 2014 साली श्रीलंका संघाने ही स्पर्धा जिकंली आहे.

यंदाचं टी20 विश्वचषकाचं हे सातवं वर्ष असून वरील संघाशिवाय 2010 साली इंग्लंडने आणि 2014 साली श्रीलंका संघाने ही स्पर्धा जिकंली आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.