AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: भारतासाठी शेवटचा मार्ग, सेमी फायनलसाठी विंडीज विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार?

T20i World Cup Semi Final Scenario IND vs WI: टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध किती फरकाने विजय मिळवावा लागणार? जाणून घ्या.

T20 World Cup 2026: भारतासाठी शेवटचा मार्ग, सेमी फायनलसाठी विंडीज विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार?
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 27, 2026 | 11:05 AM
Share

टीम इंडियासाठी गुरुवार 26 फेब्रुवारी निर्णायक दिवस होता. गुरुवारी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्याने भारताला सेमी फायनलच्या हिशोबाने फार मोठी मदत झाली. भारताने त्यानंतर सुपर 8 मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर 72 धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं. ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रुपमधून एका जागेसाठी 2 भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चुरस आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला सेमी फायनलच्या हिशोबाने एक चुकही चांगलीच महागात पडू शकते.

झिंबाब्वे विरुद्ध काय झालं?

भारताने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वे विरुद्ध 256 धावांचं डोंगर उभारला. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाला इथवर पोहचवण्यात पहिल्या 6 फलंदाजांनी योगदान दिलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिंबाब्वेला ओव्हरमध्ये 6 झटके देत 184 धावांवर रोखलं. भारताने यासह 72 धावांनी सामना जिंकत आपलं आव्हान कायम ठेवलं.

दक्षिण आफ्रिकेमुळे भारताची चिंता मिटली

दक्षिण आफ्रिकेने विंडीजवर विजय मिळवल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरूद्धच्या विजयामुळे भारताचं उपांत्य फेरीच्या हिशोबाने समीकरण सोपं झालं. त्याआधी भारतासाठी उपांत्य फेरीचं समीकरण जर तरचं आणि अवघड होतं. भारतासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने अमूक धावांनी-विकेट्सने विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरुद्धच्या विजयामुळे भारताला आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी फक्त विजय मिळवायचा आहे.

टीम इंडियाने झिंबाब्वेला पराभूत करत 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. आता विंडीजला पराभूत केलं की टीम इंडियाच्या खात्यात 4 गुण होतील. टीम इंडिया यासह सेमी फायनलमध्ये पोहचेल. टीम इंडिया यासह ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरेल.

विंडीजसाठीही करो या मरो

दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आता हा सामना जिंकून कोणता संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार?याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?