AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकली

भारत आणि अफगाणिस्तान यांच्याती तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकून भारताने मालिका खिशात घातलं आहे. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकली
IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकलीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 17, 2026 | 9:33 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. भारताने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान काही अफगाणिस्तानला गाठता आलं नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण 232 धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका सलग दोन विजयानंतर 2-0 ने खिशात टाकली. त्यामुळे तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे.

भारताने विजयासाठी 402 धावांचा पाठलाग करताना रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जाद्रान यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. रहमनुल्लाह 41 धावा करून बाद झाला. त्यानंतर इब्राहिम जाद्रान 21 धावांवर तंबूत परतला. तर सेदिकुल्लाह अटलचा खेळही 42 धावांवर संपला. एकीकडे रहमत शाह झुंज देत असताना दार्विश रसूल रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला.  तो 6 धावांवर खेळत होता. हशमतुल्लाह शाहिदी 4, नांगेयालिया खरोटी 6, रशीद खान 12 आणि एएम घझनफर 1 धाव करून तंबूत परतले. रहमत शाहने 89 चेंडूत 79 धावांची झुंजार खेळी केली. पण विजय खूपच दूर होता. त्याच्याकडे शतकी खेळी करण्याची संधी होती. पण प्रिंस यादवनेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात अर्शदीप सिंगने 3, गुरनूर ब्रारने 3, प्रिन्स यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा भारतीय संघाने पुरेपूर फायदा उचलला आहे. सलमीला आलेला यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही 48 धावा तंबूत परतला. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन यांचा झंझावात पाहायला मिळाला. या दोघांनी शतकी खेळी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी 140 चेंडूत 224 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलने 110 चेंडतू 22 चौकार आणि 2 षटकार मारत 154 धावा केल्या. तर इशान किशनने 79 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकार मारत 125 धावा केल्या. श्रेयस 26 धावा करून तंबूत परतला. तर केएल राहुलला खातंही खोलता आलं नाही. या व्यतिरिक्त तळाचे फलंदाज काही खास करू शकले नाही.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!