AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया इतिहास रचणार, दोन विजय हा मोठा विक्रम मोडणार

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. असं असताना या मालिकेत भारताची नजर एका मोठ्या विक्रमावर असणार आहे. यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकणं भाग आहे.

| Updated on: Aug 10, 2026 | 6:30 PM
Share
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
भारतीय संघाने 1932 पासून आतापर्यंत 299 कसोटी सामने खेळले असून 186 सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. पण या विजयानंतर क्रमवारीत सुधारणा होऊ शकते. (PHOTO CREDIT- PTI)

भारतीय संघाने 1932 पासून आतापर्यंत 299 कसोटी सामने खेळले असून 186 सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. पण या विजयानंतर क्रमवारीत सुधारणा होऊ शकते. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारताने कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला तर कसोटी विजयांची संघ्या 188 होईल. यासह भारतीय संघ वेस्ट इंडिजला मागे टाकून चौथं स्थान गाठेलं. वेस्ट इंडिजने 187 कसोटी सामने जिंकले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भारताने कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला तर कसोटी विजयांची संघ्या 188 होईल. यासह भारतीय संघ वेस्ट इंडिजला मागे टाकून चौथं स्थान गाठेलं. वेस्ट इंडिजने 187 कसोटी सामने जिंकले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ पुढे आहेत. ऑस्ट्रेलियाने 426 कसोटी सामने जिंकले असून अव्वल स्थान गाठलं आहे. तर इंग्लंड 405 कसोटी विजयासह दुसऱ्या आणि दक्षिण अफ्रिका 191 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ पुढे आहेत. ऑस्ट्रेलियाने 426 कसोटी सामने जिंकले असून अव्वल स्थान गाठलं आहे. तर इंग्लंड 405 कसोटी विजयासह दुसऱ्या आणि दक्षिण अफ्रिका 191 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळताच कसोटी क्रिकेटमध्ये 600 सामने खेळणारा संघ ठरेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळला जाणारा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळताच कसोटी क्रिकेटमध्ये 600 सामने खेळणारा संघ ठरेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळला जाणारा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?