AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड

वेळ बदलते, तेव्हा सगळचं बदलून जातं. विराट कोहलीच्या बाबतीत असंच सुरु आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद गेल्यानंतर आता ICC च्या टीमचे कर्णधारपदही विराटकडून काढून घेण्यात आलं आहे.

| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 6:02 PM
Share
वेळ बदलते, तेव्हा सगळचं बदलून जातं. विराट कोहलीच्या बाबतीत असंच सुरु आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद गेल्यानंतर आता ICC च्या टीमचे कर्णधारपदही विराटकडून काढून घेण्यात आलं आहे. मागच्या चार वर्षांपासून विराट ICC च्या या टीमचा कॅप्टन होता.

वेळ बदलते, तेव्हा सगळचं बदलून जातं. विराट कोहलीच्या बाबतीत असंच सुरु आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद गेल्यानंतर आता ICC च्या टीमचे कर्णधारपदही विराटकडून काढून घेण्यात आलं आहे. मागच्या चार वर्षांपासून विराट ICC च्या या टीमचा कॅप्टन होता.

1 / 5
ICC च्या वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारपदावर मागच्या चार वर्षांपासून विराटची निवड करण्यात आली आहे. पण यावेळी हे कर्णधारपद विराटकडून काढून घेण्यात आलं आहे, विराट कोहली आता कुठल्याही फॉर्मेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नाहीय, हेच ICC चं कर्णधारपद जाण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

ICC च्या वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारपदावर मागच्या चार वर्षांपासून विराटची निवड करण्यात आली आहे. पण यावेळी हे कर्णधारपद विराटकडून काढून घेण्यात आलं आहे, विराट कोहली आता कुठल्याही फॉर्मेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नाहीय, हेच ICC चं कर्णधारपद जाण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

2 / 5
2016 ते 2019 अशी सलग चारवर्ष विराट ICC च्या सर्वश्रेष्ठ वनडे संघाचा कर्णधार राहिला आहे. 2020 मध्ये या संघाची निवड आयसीसीने केली नाही. 2021 जेव्हा ICC ने संघ निवडला, त्यावेळी कर्णधारपद बदलेलं होतं.

2016 ते 2019 अशी सलग चारवर्ष विराट ICC च्या सर्वश्रेष्ठ वनडे संघाचा कर्णधार राहिला आहे. 2020 मध्ये या संघाची निवड आयसीसीने केली नाही. 2021 जेव्हा ICC ने संघ निवडला, त्यावेळी कर्णधारपद बदलेलं होतं.

3 / 5
ICC ने विराट कोहलीच्या जागी पाकिस्तानच्या बाबर आजमकडे ICC वनडे टीमचं कर्णधारपद दिलं आहे. ICC ने बाबर आजमला टी-20 टीम ऑफ द इयरचं कर्णधारही बनवलं आहे.

ICC ने विराट कोहलीच्या जागी पाकिस्तानच्या बाबर आजमकडे ICC वनडे टीमचं कर्णधारपद दिलं आहे. ICC ने बाबर आजमला टी-20 टीम ऑफ द इयरचं कर्णधारही बनवलं आहे.

4 / 5
ICC वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारांमध्ये भारताचा दबदबा राहिला आहे. मागच्या 13 वर्षात ICC ने 12 वेळा संघ निवडला. ज्यात नऊवेळा भारतीय कर्णधार होते. म्हणजे तीन वेळाच भारताव्यतिरिक्त अन्य देशांच्या खेळाडुंना कर्णधारपदाची संधी मिळालीय. भारताचा एमएस धोनी सर्वाधिक पाच वेळा  ICC वनडे टीम ऑफ द इयरचा कर्णधार राहिला आहे. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. रिकी पाँटिंग (2010), एबी डिविलियर्स (2015) आणि बाबर आजम (2021) यांना प्रत्येकी एकदा कर्णधार बनवलं आहे.

ICC वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारांमध्ये भारताचा दबदबा राहिला आहे. मागच्या 13 वर्षात ICC ने 12 वेळा संघ निवडला. ज्यात नऊवेळा भारतीय कर्णधार होते. म्हणजे तीन वेळाच भारताव्यतिरिक्त अन्य देशांच्या खेळाडुंना कर्णधारपदाची संधी मिळालीय. भारताचा एमएस धोनी सर्वाधिक पाच वेळा ICC वनडे टीम ऑफ द इयरचा कर्णधार राहिला आहे. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. रिकी पाँटिंग (2010), एबी डिविलियर्स (2015) आणि बाबर आजम (2021) यांना प्रत्येकी एकदा कर्णधार बनवलं आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.