AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

विश्वचषकाला सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. या भव्य स्पर्धेतील भव्य सामन्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत.

| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 7:26 PM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यंदाच्या टी20 विश्वचषकातील सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तब्बल 2 वर्षानंतर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असल्याने सर्वचजण या सामन्यासाठी उत्सुक आहेत. त्यात कोणता खेळाडू कशी कामगिरी करेल? या प्रश्नाचं उत्तर देखील प्रत्येकाला हवं असून सर्वाधिक नजरा या दोन्ही संघाच्या कर्णधारांवर असणार आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम आणि भारताचा विराट कोहली. या दोघांची कामगिरी पाहण्याजोगी असले. पण आतापर्यंतचा टी20 विश्वचषकाचा इतिहास पाहता कोहली पाकिस्तान संघाला पुरुन उरला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यंदाच्या टी20 विश्वचषकातील सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तब्बल 2 वर्षानंतर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असल्याने सर्वचजण या सामन्यासाठी उत्सुक आहेत. त्यात कोणता खेळाडू कशी कामगिरी करेल? या प्रश्नाचं उत्तर देखील प्रत्येकाला हवं असून सर्वाधिक नजरा या दोन्ही संघाच्या कर्णधारांवर असणार आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम आणि भारताचा विराट कोहली. या दोघांची कामगिरी पाहण्याजोगी असले. पण आतापर्यंतचा टी20 विश्वचषकाचा इतिहास पाहता कोहली पाकिस्तान संघाला पुरुन उरला आहे.

1 / 5
विराट कोहली सर्वात आधी टी20 विश्वचषक खेळला होता तेव्हा 2012 साली भारतासमोर पाकने 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी विराटने एकट्याने नाबाद 78 धावा करत संघाला विजय मिळवून  दिला.

विराट कोहली सर्वात आधी टी20 विश्वचषक खेळला होता तेव्हा 2012 साली भारतासमोर पाकने 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी विराटने एकट्याने नाबाद 78 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

2 / 5
त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2014 सालच्या टी20 विश्व कपच्या सामन्यातही पाकिस्तानला भारताने 130 धावांत रोखलं. त्यावेळीही विराटने महत्त्वपूर्ण   नाबाद 36 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2014 सालच्या टी20 विश्व कपच्या सामन्यातही पाकिस्तानला भारताने 130 धावांत रोखलं. त्यावेळीही विराटने महत्त्वपूर्ण नाबाद 36 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

3 / 5
2016 टी20 विश्व चषकातही कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात 118 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. यावेळीही कोहलीने 37 चेंडूत नाबाद 55 धावा करत संघाचा विजय पक्का केला होता.

2016 टी20 विश्व चषकातही कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात 118 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. यावेळीही कोहलीने 37 चेंडूत नाबाद 55 धावा करत संघाचा विजय पक्का केला होता.

4 / 5
अशारितीने आतापर्यंत प्रत्येक टी20 विश्वचषक सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आग ओकली आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटने एकूण 6 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 254 धावा केल्या आहेत.

अशारितीने आतापर्यंत प्रत्येक टी20 विश्वचषक सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आग ओकली आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटने एकूण 6 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 254 धावा केल्या आहेत.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.