
अपघात अन् राजकारण; बच्चू कडू उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावरून बरेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माझा अपघात झाला. त्यानंतर मी त्यावरून काही प्रतिक्रिया दिली असती तर ठीक आहे. पण काही लोक या अपघाताचंही राजकारण करत आहेत. राजकारणाच्या काही मर्यादा आहेत. त्या पाळणं गरजेचं आहे. असं होणारं राजकारण योग्य नाही. होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही”
Related Video
'या' फळापासून बनवा हेल्दी होममेड टुटी-फ्रुटी, जाणून घ्या रेसिपी
चहात आलं टाकण्याऐवजी मिक्स करा 'ही' एक गोष्ट, चव आणि आरोग्याचा मिलाफ
लखनौ विरुद्धचा पराभव महागात, चेन्नईचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं!
ब्लु आर्मीचे 4 सामने-15 खेळाडू, श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
शिंदखेडा तालुक्यात पाणीटंचाई; धांदरणे आणि डाबली गावाची तहान टँकरवर!
इचलकरंजीत पाईपलाईनला मोठी गळती; लाखो लीटर पाणी वाया
Chalisgaon : चाळीसगावात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामन्यांनी कसं जगावं?
Jalgaon : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पुणे - सातारा : नीरा नदीकाठी दत्त घाटावर होणाऱ्या कीर्तन महोत्सवाला पावसाचा फटका