
Video | रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक – आनंदराज आंबेडकर
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले.
पुणे: रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले. तसेच आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत सरकार ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा आरोप केला. ओमिक्रॉनचा धोका जास्त नसल्याने या वर्षीचा शौर्य दिन हा लाखोंच्या संख्येच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं सांगतानाच कोरोना हा अजिबात गंभीर विषाणू नाही. त्यामुळे भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या असं आवाहन त्यांनी केलं.
Published on: Dec 27, 2021 11:55 PM
Related Video
राज ठाकरेंच्या बहिष्कार अस्त्रावर आता थेट दिल्ली खलबतं!
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी
आता मुंबईतील या भागात दर शुक्रवारी सार्वजनिक वाहनांचाच वापर...
सूर्यकुमार यादवचं आंतरराष्ट्रीय करियर संपलं! बीसीसीआयचे 4 मोठे निर्णय
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
रानटी हत्तीच्या कळपाची ताडोबा जवळ एन्ट्री, प्रशासनाची चिंता वाढली
कराड तालुका पंचायत समितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरांमध्ये नव्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदेडमध्ये शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज