
औरंगाबादेत मनसेला पुन्हा धक्का; सुहास दशरथे भाजपच्या वाटेवर?
औरंगाबादमध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. सुहास दशरथे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्यापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सध्या सुहास दशरथे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सुहास दशरथे यांना पक्षात घेण्याबाबत भाजप नेत्यांकडून देखील चाचपणीला सुरुवात झाली आहे.
Related Video
लोकांनी दिलेल्या 'या' सल्ल्याचा काजोल हिला येतो प्रचंड राग, म्हणाली...
बँक घोटाळ्यातून निर्दोष सुटका, रोहित पवार यांची पोस्ट,म्हणाले घायल हू
सोन्याचा भाव किती? अजबच चमात्कार घडला, पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत...
घरच्या घरी शेवग्याच्या शेंगांपासून बनवा लोणचे, झटपट जाणून घ्या रेसिपी
पाकिस्तानचं नाक कापलं! या खेळाडूचे भयंकर कांड समोर; आयसीसीने थेट....
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल