
Navneet Rana : महाराष्ट्राबाहेर चालतं व्हावं… भिवंडीत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानं वाद ओढावून घेतला, राणांनी आझमींना सुनावलं
भिवंडीत अबू आझमी यांनी मराठी भाषेच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मराठी-हिंदी वाद पुन्हा पेटला आहे. यावर नवनीत राणा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांना मराठीची आवश्यकता वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडावा.
भिवंडी येथे अबू आझमी यांनी मराठी भाषेच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुन्हा एकदा मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे. भिवंडीमध्ये मराठीची काय गरज? असा सवाल आझमींनी केला असून, मराठीत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या या भूमिकेवर अनेक स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नवनीत राणा यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, “ज्यांना मराठीची आवश्यकता वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडून जावे.” महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, असेही राणा यांनी नमूद केले. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) देखील त्यांना इशारा देण्यात आला आहे.
Published on: Oct 01, 2025 2:43 PM
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Related Video
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन्... प्रसिद्ध अभिनेत्यासोबत...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं