
‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय.
मुंबई: भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय. आमच्या कमळाला बाई म्हणतात. पण बाईत आई, ताई, कडक लक्ष्मी असते. तुमच्या उरल्या-सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायच का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
Published on: Sep 03, 2022 12:18 PM
Related Video
तुमच्या बॅग, जॅकेट किंवा पॅन्टची चेन अडकलीये? काही मिनिटांतच करा ठिक
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! आता माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड
1 एप्रिलपासून आयकरासंबंधी हे मोठे बदल, काय परिणाम होणार खिशावर?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
नेत्यांचे फोटो... लिंगपिसाट खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर