
‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय.
मुंबई: भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय. आमच्या कमळाला बाई म्हणतात. पण बाईत आई, ताई, कडक लक्ष्मी असते. तुमच्या उरल्या-सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायच का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
Published on: Sep 03, 2022 12:18 PM
Related Video
मला बिकिनीमध्ये तुला.., दिग्दर्शकांची मागणी, या अभिनेत्रीने दिला नकार
सिद्धार्थसोबत Kissing Scene, अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा...
वैभवचे तुफान अन् श्रीलंका गप्प गार; अखेर बदला घेतला अन्...
एकनाथ शिंदे अमित शाहांच्या त्या षडयंत्राचा भाग, राऊतांचा खळबळजनक दावा
ॲमेझॉन प्राइम डे 2026 सेलमध्ये 'या' उत्पादनावर 80 टक्क्यांपर्यंत सूट
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह