
‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय.
मुंबई: भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय. आमच्या कमळाला बाई म्हणतात. पण बाईत आई, ताई, कडक लक्ष्मी असते. तुमच्या उरल्या-सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायच का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
Published on: Sep 03, 2022 12:18 PM
Related Video
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे...
लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल पुन्हा गोत्यात, मोठ्या प्रकरणात अडकला
फोर्डच्या इलेक्ट्रिक कार, ताशी 357 किमी वेगाने धावून रचला इतिहास
चिकन प्रेमींनो सावधान! थाई, विंग्स की ब्रेस्ट? सर्वाधिक प्रोटीन कशात?
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?