
Mumbai | सहकारी चळवळ संकटात आली आहे – जयंत पाटील
आता सहकार चळवळ क्षीण होत चालली आहे. देशातील लहान गरिबांनी एकत्र येऊन ताकद निर्माण करणे म्हणजे सहकार होय, असे जयंत पाटील म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकारावर भाष्य केलं आहे. त्यांनी सहकारी चळवळ संकटात आली असल्याचं मत व्यक्त केलं. आज साखर निर्माण करतानादेखील खासगी क्षेत्रांत स्पर्धा निर्माण झाली. आज देशात खासगीकरणाचा पुरस्कार केला जातोय. त्यामुळे आता सहकार चळवळ क्षीण होत चालली आहे. देशातील लहान गरिबांनी एकत्र येऊन ताकद निर्माण करणे म्हणजे सहकार होय, असे जयंत पाटील म्हणाले.
Related Video
IPL 2026 स्पर्धेदरम्यान कर्णधार बदलाची घोषणा, फ्रेंचायझीने केली घोषणा
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोललेच पाहिजे - सरनाईक
भारतात खेळल्यानंतर बंदी घालताच अनुभवी खेळाडूकडून निवृत्तीचा निर्णय
उधार दिलेले पैसे देता येत नसेल तर, मुलीला पाठव...नराधम सावकराची हत्या
प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची मुंबई इंडियन्सला संधी, इतकं केलं की झालं
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...