Mumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले ?

| Updated on: Dec 04, 2021 | 11:26 PM

ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.

Follow us on

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पहिला रुग्ण आढळल्यामुळे यंत्रण सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ….