
भाजपला ‘चिता सरकार’ म्हणायचं का?’;ठाकरेंचा खोचक सवाल
प्रताप सरनाईक याच्या केस वरूनही भाजपवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहेका? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला
चित्त्यावरून शिवसेनेचा भाजपला(BJP)खोचक सवाल भाजपने चित्ते आणले म्हणून त्यांना आम्ही चिता सरकार म्हणायचे का? राणीच्य बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्हा चिता सरकार म्हणायचे का असा खोचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केला आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik )याच्या केस वरूनही भाजपवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहेका? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Published on: Sep 18, 2022 3:00 PM
Related Video
कथा असावी तर या चित्रपटासारखी, यूट्यूबवर 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज
फडणवीस पदावर राहतील की नाही..राऊतांचा खळबळजनक दावा
अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले 'राजकीय तमाशासाठी..'
सहा लोक समुद्रात अडकले, मोठ मोठ्या लाटा, प्रचंड वारा अन् काय घडलं?
रिलेशनशिपमध्ये असताना संजय - माधुरी अचानक गायब झाले तेव्हा...
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या