
….त्यामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेले, शिंदेंचा पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
सध्या वेदांतावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.
सध्या वेदांतावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये या सरकारने प्रकल्पांना मदत केली नाही त्यामुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 17, 2022 12:01 PM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी