
Eknath Shinde : दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका, एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा
काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.
मुंबई : बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण, आता शिंदे बंडासंदर्भात एकएक खुलासा करतात. जराही दगाफटका झाला असता तर शहीद होण्याची वेळ आली असती, असं शिंदे म्हणालेत. कुणी विचारही केला नव्हता, अशी फूट शिंदेंनी शिवसेनेत पाडली. 55 पैकी 40 आमदारांना आपल्या गटात आणलं. 40 पैकी एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडं परत गेला नाही. शिंदेंनी जे बंड पुकारलं ते यशस्वी झालं. प्रस्थापित लोकांपुढं बंड पुकारण्यात शिंदे यांना यश आलं आहे. पण, त्यावेळी काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोशल मीडिया 25 लाख रुपये खर्चाचं प्रकरण, रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण
महिन्याला घरभाडं द्यावं लागतं.., भाजपच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
'आवारापन 2'मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, ओळखलं का?
संजय राऊत यांच्या त्या विधानावर अमृता फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
नाशिक - अजय देवगण यांनी घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
आमदार रोहित पाटलांनी क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाडला पाऊस
दोन वळूंची तुफान झुंज ; मोकाट जनावरांमुळे कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण
मध्यरात्री फणसाच्या कट्ट्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत; कुत्रा आणि मांजराचा पाठलाग सीसीटीव्हीत कैद