
Beed : पंचनामे होऊनही मदत नाही, बीडमधील शेतकरी आक्रमक
दहा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली. परंतु सरकारकडून अद्याप पंचनामा करून कसलीही मदत मिळाली नाही.
बीड : दहा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली. परंतु सरकारकडून अद्याप पंचनामा करून कसलीही मदत मिळाली नाही. यामुळे बीडमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी सिपीआयच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील गंगामसाला येथे रस्त्यावरच ठिया घालण्यात आला.
Related Video
74 वर्षांपूर्वीचं गाणं, जे गाताना गायकाच्या तोंडातून आलेलं रक्त, ऐकताच
तो सेक्स एडिक्ट होता, दिवसातला बराच वेळ फक्त..., धक्कादायक खुलासा
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
मनसेचा भयानक धसका... भैय्यांनी काढला महाराष्ट्रातून पळ; म्हणाले, आता..
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण