Marathi News Videos Farmers should wait for Sowing if rains stop farms can cause damage says Dada Bhuse

Dada Bhuse | शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये, पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते : दादा भुसे
पावसाचा नेमका अंदाज अद्याप आला नसल्याने दादा भुसेंनी शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील लागवडीसाठी घाई करण्यास सुरुवात केली आहे. पण सध्या सुरु असलेला पाऊस मान्सूनचा पाऊस नसून पावसात खंड पडल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. असे सांगत कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये असा सल्ला दिला आहे.
तसेच पुढील काही दिवसांत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच 80 ते 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी असं त्यांनी सांगितलं.
Published on: Jun 15, 2021 4:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धक्कादायक! मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे तडीपार बापाने तरुणाला संपवल
हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, तर आमिरची लेक म्हणते...
भारतीयांनी तुमचे काय बिघडवले? 28 भारतीय असलेल्या जहाजावर भीषण हल्ला..
आज 3.30 वाजता पुन्हा बैठक, दिल्लीतले 18 मेट्रो स्टेशन्स राहणार बंद
जे दिलंय ते.. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?