Marathi News Videos Final Day of Campaigning Pednekar Highlights Thackeray Brothers Unity and Criticizes Government

20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
20217 नंतर निवडणूका का घेतल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी केलाय. हे जाणून बुजून केलंय, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मुंबईच्या ठेवी गिळून टाकल्या आणि परत मुंबई गिळायची आहे असं जे काही चित्र दिसतंय, याला जनता नक्की उत्तर देणार.
राज्यात सगळीकडे निवडणूक प्रचारासाठी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वच जोर धरून आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने जनतेला आनंदच झालाय आणि यामुळे फायदाच होणार आहे, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलंय. 20217 नंतर निवडणूका का घेतल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी केलाय. हे जाणून बुजून केलंय, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मुंबईच्या ठेवी गिळून टाकल्या आणि परत मुंबई गिळायची आहे असं जे काही चित्र दिसतंय, याला जनता नक्की उत्तर देणार, असा थेट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.
Published on: Jan 13, 2026 3:20 PM
Related Video
फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण?
Women’s T20 WC 2026 विजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस
मोठी बातमी, सरकार पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडणार ?
5 जूनचा दिवस ठरणार एकदम खास, 3 राशींच्या नशिबात पैशाची आरास
इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
नगर पंचायत कार्यालयात रचला कचऱ्याचा ढिगारा; संतप्त नागरिकांचे आंदोलन
अनिकेत तटकरे बिनविरोध; रोह्यात राष्ट्रवादीचा जल्लोष
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी होणार आगमन?
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर वानराचा ताबा
वसई विरार महानगरपालिकेत प्रलंबित मागण्यासाठी श्रमजीवी कामगार संघटनेचं आंदोलन