Marathi News Videos Global Conflict Hits Indias Vegetable Exports Farmers Face Economic Loss in Mumbai

US-Israel-Iran War Impact | युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील भाजीपाला निर्यातीवर परिणाम होत आहे. मुंबईमध्ये कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवकपैकी सुमारे 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारातच राहिला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील भाजीपाला निर्यातीवर परिणाम होत आहे. मुंबईमध्ये कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवकपैकी सुमारे 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारातच राहिला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत भाज्यांचे दर कमी राहण्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे भाजीपाल्याच्या दरांवर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक बाजारात राहिलेल्या भाज्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
Published on: Mar 10, 2026 2:54 PM
Related Video
तिकडे युद्ध थांबलं अन् इकडे सोने-चांदीचे दर? पटापट करा चेक
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
कावेरी कॉलिंग फूड फॉरेस्ट परिषदेत 6000 शेतकऱ्यांचा सहभाग
ट्रम्प यांची फक्त एक घोषणा.. भारतीय शेअर बाजारात आलं तुफान
अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू