
“सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालय जयंत पाटलांच्या बापाची जहागिरी आहे काय?”
विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
शंकर देवकुळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मनात प्रचंड भीती होती. काहीतरी बाहेर येईल. काही तर बोललं जाईल, असं त्यांना वाटत होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. जिल्हा नियोजन बैठकीला माझ्याप्रमाणे विधान परिषद आमदारांना जयंत पाटील बोलवत नव्हते. इतका सत्तेचा माज चांगला नसतो”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
Published on: Sep 28, 2022 4:46 PM
Related Video
..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका
META चा सर्व्हर डाऊन, फेसबुक - इंस्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकरी हैराण
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं?
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार
बैलजोडीला पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलांनी औत ओढले,कुटुंबाचा संघर्ष
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर