या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)म्हणाले , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde)यांचे कौतुक केलं, मुख्यमंत्री म्हणून काहीच दिवस झाले. पण खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच क्षमा करण आणि क्षमामागणे यायला हव असेही ते म्हणाले आहे. मुख्यमंत्री छा जा रहे है साथही बदल हीछा रहे है असे कोश्यारी यांनी म्हटले.आपण सगळे भारतीय लोक(citizen) आहोत. यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात मला या सगळ्याकडून एक शिकवण मिळाली ती म्हणजे माणसाला क्षमा करता आली पाहिजे असे त्यांनी म्हटलं आहे.