
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याला मी महत्त्व देत नाही. कारण तो त्यांचा स्पेसिफिक विचार आहे. ते भाजपचे नेते आहेत. आम्ही फक्त जी प्रॉपर युती होती, त्या युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न केलाय, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासघाताचा बदला घेतला या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय. ते जळगावमध्ये बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 8:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जगात सर्वाधिक मांस कुठे खाल्ले जाते, भारताचा नेमका कितवा क्रमांक?
खेळता तरी कशाला? ट्राॅफी नाकारल्याने भारताच्या माजी खेळाडूचा संताप
भारताचा सर्वात छोटा रेल्वे प्रवास, ७ मिनिटांच्या रेल्वे प्रवासाचे भाडे
राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, काम असेल तरच घराबाहेर पडा
जरांगेंना मुंबईत एन्ट्री नाहीच, पोलिसांनी परवानगी नाकारली, कारणं काय?
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण