AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Trophy Controversy : खेळता तरी कशाला? ट्राॅफी नाकारल्याने भारताचाच माजी खेळाडू प्रचंड संतापला, सगळ्यांचीच बोलती बंद

आशिया कपमधील ट्रॉफीच्या वादावर भारताचे माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त केला आहे. भारताने अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही ट्रॉफीसाठी खेळू नये, अशी भूमिका त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मांडली.

| Updated on: Sep 14, 2026 | 10:19 PM
Share
महिला आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

महिला आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

1 / 5
सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू मदन लाल यांनी 'एक्स'वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आणि भारत जर असे वागणार असेल तर पाकिस्तानविरुद्ध खेळूच नये, असे म्हटले आहे.

सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू मदन लाल यांनी 'एक्स'वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आणि भारत जर असे वागणार असेल तर पाकिस्तानविरुद्ध खेळूच नये, असे म्हटले आहे.

2 / 5
२०१२-१३ नंतर दोन्ही देशांत कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळतो, मात्र, पाकिस्तानचा दौरा करण्यास भारताचा ठाम नकार आहे.

२०१२-१३ नंतर दोन्ही देशांत कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळतो, मात्र, पाकिस्तानचा दौरा करण्यास भारताचा ठाम नकार आहे.

3 / 5
महिला आशिया कपमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळण्यास कोणताही आक्षेप नव्हता, परंतु बक्षीस वितरण समारंभात मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यावरून संपूर्ण वाद निर्माण झाला.

महिला आशिया कपमध्ये भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळण्यास कोणताही आक्षेप नव्हता, परंतु बक्षीस वितरण समारंभात मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यावरून संपूर्ण वाद निर्माण झाला.

4 / 5
फायनल सामन्यात शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १११ धावांत बाद झाला आणि श्री चरणीने सर्वाधिक ४ बळी घेतले.

फायनल सामन्यात शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्या १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १११ धावांत बाद झाला आणि श्री चरणीने सर्वाधिक ४ बळी घेतले.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती