१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी

१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी

| Updated on: Aug 16, 2026 | 8:41 AM

काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याचे चर्चा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. तर हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारीशक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण […]

Published on: Aug 16, 2026 8:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us