
भाजपाच्याच मंत्र्याने जमीन हडपली – मलिक
वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान त्यावर पत्रकार परिषद घेत मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Related Video
कुटुंबियांचा विरोध असताना कसं जुळलं अशोक सराफ - निवेदिता यांचं लग्न?
वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात...
दोन वेळा तयार होणार ‘त्रिपुष्कर योग’, या 5 राशी होणार मालामाल
7 जून पासून 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार, द्विपुष्कर आणि रवी योग
3 चौकार-4 षटकार, सूर्याची कॅप्टन्सी जाताच वादळी खेळी, पाहा व्हीडिओ
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
सिंधी शेलगावचा ऐतिहासिक तलाव पडला कोरडा, गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण
रत्नागिरीत भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी थेट मुंबई-गोवा महामार्गावर जीवघेणा प्रवास
भोर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान
निगडे धांगवडी गावात मान्सून पूर्व पावसाचा कहर
नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाचे पत्रे उडाले, मोठं नुकसान