
भाजपाच्याच मंत्र्याने जमीन हडपली – मलिक
वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान त्यावर पत्रकार परिषद घेत मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचा छापा पडला नसून त्या सर्व अफवा आहेत. उटल तत्कालीन फडणवीस सरकारमधीलच एका मंत्र्यांने जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Related Video
सापाचा दंश की कोळ्याचा? ते 2 छिद्र दिसताच... कळेल तुम्हाला सत्य?
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या
वजन कमी करायचंय? करीना कपूरच्या फिटनेस कोचने सांगितलेल्या खास टीप्स
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
Renault Triber चा नवा लूक, 7 सीटरमध्ये मिळणार जबरदस्त पॉवर
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?